एकेकाळी कुपोषण आणि दारिद्रय अशी ओळख असलेल्या मेळघाटला रोजगाराचा मार्ग गवसला आहे. त्यातून मेळघाटचे रूप बदलू पाहत आहे. ते जगासमोर येणे आवश्यक आहे. येथे निर्माण होणाऱ्या बांबूपासून सव्वा लाख बांबू राख्यांची निर्मिती करण्यात आली आहे. असे प्रयोग झाले तर म ...
१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर होतो. कळत-नकळतपणे हे ध्वज कार्यक्रमांनंतर मैदानात किंवा रस्त्यावर पडलेले आढळतात. असा पद्धतीने राष्ट्रध्वजाचा अवमान करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी केले आहे. ...
हिंगणा नगर पंचायतच्या अध्यक्षा छाया भोसकर यांच्यासह दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यासाठी दाखल अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. सदस्यांमध्ये रेखा खापरे व वनिता नान्होरे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटप्रमुख गुणवंता चामाटे यांनी हा अर ...
काँग्रेसचे पराभूत उमेदवार किशोर गजभिये यांनी शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. या प्रकरणात मंगळवारी न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी तुमाने यांना नोटीस बजावून आठ आठवड्यात उत्तर ...
गर्दीतील एक वृद्ध महिला अनपेक्षितपणे मुख्यमंत्र्यांच्या जवळ आली. कष्टाने रापलेला आपला खरपूस हात त्यांच्या चेहऱ्यावरून तिने मायेने फिरविला. म्हणाली, ‘बेटा, तुला माझे खूप खूप आशीर्वाद आहेत. तू असंच चांगलं काम कर.’ त्या महिलेच्याही आयुष्यात दु:ख आहे, या ...
जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे भारतीय संविधानातील ‘कलम ३७०’ रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी भूमिका ठरली आहे. यासंदर्भात संघाने वारंवार आपली मागणी रेटून धरली होती. १९५३ मध्ये सर्वात अगोदर अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत या मुद्याव ...
अवैध सावकारी करणाऱ्याने कर्जवसुलीसाठी केलेला अपमान आणि त्याच्याकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून एका छोट्या व्यापाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ३० जुलैला घडलेल्या या घटनेमागचे कारण उघड झाल्यानंतर यशोधरानगर पोलिसांनी आरोपी प्रणय गायकवाड (रा. भिलगा ...
नागपूरसह विदर्भात पाऊस चांगला पडत आहे. पावसाचा बॅकलॉग दूर झाला असला तरी शहराला ज्या तलावांमधून पाणीपुरवठा केला जातो. तेथील परिस्थिती मात्र अजुनही सुधारलेली नाही. परिणामी एक दिवसा आड पाणी सोडण्याचा निर्णय आणखी २२ ऑगस्टपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय मनपा ...