प्रतापनगर - एमआयडीसीतील कुख्यात गुंड शेरा ऊर्फ विक्की चव्हाण याच्यावर त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी प्राणघातक हल्ला चढवला. चाकूचे घाव घालून रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपींनी शेराला विटांनी ठेचले. यात शेरा गंभीर जखमी झाला. भरदुपारी ४ ...
गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेंतर्गत जिल्ह्यातील मौदा, उमरेड, काटोल, सावनेर या चार उपविभागात गोवर्धन गोवंश केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. शासनाच्या निकषात बसणाऱ्या संस्थांना या योजनेंर्गत गोशाळा सुरू करण्याकरिता प्रत्येकी २५ लाखांचे अनुदान देण् ...
चिंचमलातपुरेनगर ले-आऊट आराखड्यावर १ जुलैपर्यंत निर्णय न घेतल्यास १० हजार रुपये दावा खर्च बसविण्यात येईल, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर सुधार प्रन्यासला दिली आहे. ...
घरफोडी, डकेती, चोरी व वर्धा जिल्ह्यात दारू पुरवठाच्या व्यवसायातील चढाओढीतून निर्माण झालेल्या वैमनस्यातून कुख्यात पिंटू ऊर्फ प्रमोद प्रभाकर रेवतकरची बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास हत्या करण्यात आली. या हत्याकांडामुळे नरखेड तालुक्यात खळबळ उडाली ...
इंडोरामा कामगार गृहनिर्माण संस्थेच्या गृहप्रकल्पातील गैरव्यवहारासंदर्भातील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावली. याचिकाकर्त्यांनी निव्वळ खासगी वादातून ही याचिका दाखल केल्याचे कारण निर्णयात नोंदविण्यात आले. न्यायमूर्तीद ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून ‘पोस्टकार्ड’ आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गतच नागपुरातून पोस्टकार्डावर ‘जय श्रीराम’ असे लिहून ते बॅनर्जी यांना पाठविण्यात आले. भारतीय जनता युवा मोर्चा, मनपाच्या स् ...
नेतृत्वाच्या वादातून करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तृतीयपंथी चमचम गजभियेची प्रकृती अद्यापही गंभीरच आहे. दरम्यान, मोठी रक्कम खर्च करूनही रुग्णालय प्रशासनाकडून योग्य उपचार करण्यात आले नाही त्यामुळे चमचमची प्रकृती सुधारत नसल्याच ...
शेतकऱ्यांच्या नावावर ३२८ कोटींचे बेनामी कर्ज घेऊन सहा बँकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली साखर कारखानदार आणि सुनील हायटेक इंजिनिअर्स लिमिटेडचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांच्याशी संबंधित दहा प्रतिष्ठान आणि निवासस्थानावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुव ...
सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या ताजुद्दीन बाबा दर्गा विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या आराखड्यातील सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी दिली. ...