हिंगणघाट येथे एका प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा झालेला प्रकार हा अमानुषतेचा कळस आहे. हे प्रकरण ‘फास्टट्रॅक’ न्यायालयात चालविण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे करण्यात आली आहे. ...
हिंगणघाट येथे भरदिवसा शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेवर पेट्रोल टाकून पेटविण्याच्या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. आरोपीला अटक करण्यात आली असली तरी न्यायात विलंब होऊ नये म्हणून प्रकरणाची सुनावणी जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला थेट फासावर लटकविण् ...
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण लागू केल्याने जिल्हा परिषदेसारख्या संस्थेमध्ये महिलांचे वर्चस्व वाढले आहे. खुल्या वर्गातूनही महिला निवडून येत असल्याने महिलांची सदस्यसंख्या ५० टक्क्यांवर गेली आहे. ...
मालमत्ता कर हा महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थकबाकीदारांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. थकीत कर भरा अन्यथा कारागृहात जाल असा इशारा त्यांनी दिला आहे. ...
शेतकरी असलेला कुणबी समाज सर्वत्र पसरला असून परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद त्याच्यांत आहे. विविध पोटजातीमध्ये विभागलेल्या या समाजाने सकल कुणबी या नावाखाली एकत्र यावे. असे आवाहन सकल कुणबी मेळाव्यात करण्यात आले. ...
अनाथाश्रमातील मुलांना आधारशी जोडता यावे म्हणून एक अभियान डाक विभागाने राबविले आहे. याअंतर्गत पहिला कॅम्प श्रद्धानंद पेठ येथील अनाथाश्रमात राबविण्यात आला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. परंतु मागील काही वर्षांपासून विद्यापीठाने दोन टप्प्यात ‘पेट’ घेणे सुरू केले असून उमेदवारांसमोरील आव्हानदेखील वाढले आहे. ...
मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने पत्नी गंभीर आजारी असल्यामुळे ३० दिवसाचा पॅरोल मिळावा, याकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. ...
केंद्रीय मानव संसाधन विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याविरुद्ध गुणवत्ताहीन रिट याचिका दाखल केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी हिंगणी येथील रहिवासी श्रीकृष्ण अडबोल यांच्यावर २५ हजार रुपये दावा खर्च बसवला. ...