चुकीच्या गाडीत बसल्यामुळे जलालखेडा येथील एक महिला जयपूरला पोहोचली. रेल्वे वाहतूक बंद झाल्यामुळे ही महिला आपल्या दोन वर्षांंच्या चिमूकल्यासह जयपूर रेल्वेस्थानकावर अडकली. परंतु जयपूरच्या स्टेशन व्यवस्थापकांनी या महिलेची दखल घेऊन तिला अनुव्रत एक्स्प्रेस ...
कर्फ्यूजन्य परिस्थिती असतानाही शहरातील काही सहृदयी लोक त्यांच्यामदतीसाठी पुढे येत आहे. अशा संकटाच्या काळात माणुसकीचा परिचय दिला जातो. हीच भारतीयांची खासियत आहे. ...
प्रवेश परीक्षा काही आठवड्यातच असल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा स्थितीत ‘कोचिंग क्लासेस’कडून ‘व्हर्च्युअल क्लास’वर जास्त भर देण्यात येत आहे. ...
नोकरीवर गडांतर येण्याच्या किंवा पगार थांबण्याच्या भीतीने कर्मचाऱ्यांमध्ये मानसिक तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. अशावेळी मानसिक तणाव निवळण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचे टास्क फोर्स निर्मिती व शासनाने आर्थिक विश्वास निर्माण करावा, असे मत औद्योगिक मानस ...
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने, वाहन आणि घर खरेदी शुभ मानली जाते.कोरोनामुळे नागपुरात जवळपास ५०० कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. ...
मागील चार दिवसांपासून एसटी बसेसची वाहतूक बंद आहे. एकही प्रवासी बसस्थानकावर येत नसल्यामुळे बसस्थानकावर शांतता पसरली आहे. यामुळे एसटी प्रशासनाने बसस्थानकाचा संपूर्ण परिसर फिनाईल आणि सॅनिटायझरने स्वच्छ केला आहे. ...