शर्मिली नामक वाघिणीचे प्रेत मध्य प्रदेशाच्या सीमेत फेकण्याच्या घटनेतील तपासाला आता वेग येत आहे. महाराष्ट्रातील वनाधिकाऱ्यांचे हे प्रकरण चर्चेत आल्यावर बराच गहजब झाला. आता तपासासाठी महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांचे एक पथक सिवनीला पोहचणार आहे. ...
अर्थसंकल्पाचा प्रमुख विषय ‘महत्त्वाकांक्षी भारत’ हा होता. यामुळे सकारात्मक दिशेने अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन मिळणार आहे. एका अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वच समस्या सुटतील, असे मानणे चूक ठरेल. सरकारचा हेतू शुद्ध असल्याने विश्वासाचे वातावरण आपसूकच निर् ...
जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन महिना लोटत आहे.आर्थिक वर्ष संपायला दोन महिने शिल्लक असताना, योजनांच्या संदर्भात कुठलाही आढावा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी घेतला नाही. याकडे गांभीर्याने न घेतल्यास मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहणार आहे. ...
कोरेगाव भीमा हल्ला प्रकरणात मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे हेच खरे सूत्रधार असून त्यांना वाचवण्यासाठीच या हल्ल्याची चौकशी केंद्र सरकारने एनआयएकडे सोपवली आहे. ...
एका प्राध्यापकाचा डी. एससी. (विज्ञान पंडित) प्रबंध नागपूर विद्यापीठात गेल्या १४ वर्षांपासून धूळ खात पडला आहे. त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. न्यायालयाने सोमवारी नागपूर विद्यापीठाला नोटीस बजावून यावर आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदे ...
: गोंदियावरून सुटणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस गोंदियाऐवजी वर्ध्यावरून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे गोंदिया, काचीवानी, तिरोडा, तुमसर, भंडारा, कामठी आणि नागपूर रेल्वे स्थानकावरून या गाडीत बसणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ...
आश्चर्याची बाब म्हणजे इयत्ता नववीच्या पुस्तकात राष्ट्रसंतांची जी कविता आहे, तीच कविता ‘बीए’ प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमातदेखील आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांपर्यंत राष्ट्रसंतांचे विविधांगी साहित्य पोहोचणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
‘डीपीसी’च्या (डिस्ट्रीक्ट प्लॅनिंग कमिटी) निधीत महाविकास आघाडीच्या सरकारने २२५ कोटींची कपात केल्याविरोधात सोमवारी भाजपातर्फे आक्रमक पवित्रा घेण्यात आला. संविधान चौकात भाजप नेत्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. ...
सुरक्षेच्या कारणावरून अंबाझरी आयुध निर्माणीमध्ये बाहेरच्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. परिणामी, आयुध निर्माणी परिसरातील शाळा, बँक, गॅस एजन्सी आदींकडे कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
विदर्भ साहित्य संघ आणि चांदा क्लब चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय साहित्य आणि संस्कृती महोत्सवाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. रवींद्र शोभणे यांची एकमताने निवड झाली आहे. ...