भाजीबाजारात होणारी गर्दी, निर्देश असतानाही नागरिकांकडून होणारी शारीरिक अंतराची पायमल्ली आणि त्यामुळे जादा दराने मिळत असलेला भाजीपाला या सर्व समस्यांवर आता कम्युनिटी मार्केटचा रामबाण उपाय मिळाला आहे. ...
आरोग्य आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना व मनपा आयुक्तांना पत्र लिहून सजग राहण्याचे आवाहन केले आहे. या पत्राच्या संकेतानुसार विदर्भात कोरोना विषाणूने संक्रमित रुग्णांचा आकडा ७५ हजार ८०१ होण्याची शक्यता असून, त्याअनुषंगाने एवढ्याच बेड्सची गरज भासणार आ ...
कोरोनाचे संसर्ग होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावत आहेत. सगळी दुकाने बंद आहेत. पानठेले सुद्धा बंद करण्यात आली आहेत. असे असतानाही काही नागरिक कायद्या धाब्यावर ठेऊन आपले व्यवहार करत असल्याचे दिसून येते. शहरात अनेक ठिकाणी खर्रा ...
भारतीय राजस्व सेवा (आयआरएस) असोसिएशनच्या ५० अधिकाऱ्यांविरोधात केंद्र सरकारने शिस्तभंगाची कारवाई करण्याचे घोषित केले आहे. तर दुसरीकडे अधिकाºयांनीही कोणत्याही चौकशीला आणि कारवाईला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. ...
आर्थिक कोंडी आणि त्यामुळे वाढलेला घरगुती वाद याला कंटाळून एका व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली. नंदनवन पोलिसांच्या हद्दीतील धन्वंतरी नगरात सोमवारी सकाळी ही घटना घडली. ...
पब्लिक ट्रस्टची मालमत्ता विकण्यासाठी अवैध पद्धतीने परवानगी मिळविली गेली असल्यास, ती परवानगी त्या मालमत्तेची अनेक विक्रीपत्रे झाल्यानंतरही मागे घेतली जाऊ शकते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्या ...
कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात ५ लाख १०० हेक्टर कृषी क्षेत्रावर खरिपाचे नियोजन केले आहे. मागील वर्षीच्या साध्य झालेल्या खरिपाच्या क्षेत्रापेक्षा यंदा सुमारे २२ हजार हेक्टरने क्षेत्रात वाढ केली आहे. त्या दृष्टीने नियोजन केले आहे. ...
लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी रेल्वेने महत्त्वाची भूमिका बजावली. मध्य रेल्वेने महिनाभरात ३.६८६ दशलक्ष टन माल वाहतुक केली. ...
कोरोनाच्या प्रादुर्भावासंदर्भात जनजागरण करण्यासाठी अखेर आज ड्रोन कार्यान्वित करण्यात आला. पोलिसांनी या अत्याधुनिक ड्रोनचे व्हेरायटी चौकात पत्रकारांना प्रात्यक्षिक दाखविले. ...