११८ इन्फन्ट्री बटालियन परत आणा आणि ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला वाचवा, या मागणीसाठी शिवकालीन सीताबर्डी किल्ला बचाव समितीच्या वतीने सोमवारी संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. ...
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन ‘एटीएस’ प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाबने नव्हे तर काही हिंदुत्ववादी पोलिसांनी केली होती, असा खळबळजनक आरोप सेवानिवृत्त न्यायाधीश बी.जी.कोळसे पाटील यांनी केला आहे. ...
उपाध्यक्षाच्या निवडीपासून सभापतींच्या निवडीपर्यंत काँग्रेसकडून राष्ट्रवादीला डावलले गेले. ही खदखद राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ सदस्यांनी एका पत्रपरिषदेच्या माध्यमातून जाहीररीत्या व्यक्त केली. ...
साहित्य उचलण्यासंदर्भात कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपद्रव शोध पथकावर सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गनी खान यांनी हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. ...
'शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव' या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांवर अपमानजनक, आक्षेपार्ह आणि दर्जाहीन लेखन करण्यात आल्याचा भाजपाचा आरोप ...
तारांकित हॉटेल अथवा बड्या सेलिब्रेशन हॉल, लॉनमधील लग्नसमारंभात सहभागी होऊन लाखोंचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने यश मिळवले. सिसोदिया टोळी नावाने कुख्यात असलेल्या या टोळीतील एका बालकासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल ...