आदिवासी विकास महामंडळाच्या एकाधिकार योजनेंतर्गत आदिवासींना अन्नधान्य वाटपाचे नियोजन जाहीर केले आहे. परंतु हे नियोजन करताना विभागाने आदिवासींमध्येच भेदभाव केला आहे. राज्यातील अशा अनेक जिल्ह्यात जिथे आदिवासींची लोकसंख्या आहे, अशाही जिल्ह्यांना वगळण्यात ...
कळमन्यात ६० रुपयांवर गेलेल्या कांद्याचे भाव लॉकडाऊनमुळे फारच कमी झाले असून, ३ ते ८ रुपये किलो भावाने विकल्या जात आहेत. या भावातही खरेदीदार नसल्याने कांदा सडत आहे. दररोज १० टनापेक्षा जास्त कांदे फेकून द्यावे लागत आहे. ...
कांदा खरेदी नाशिक जिल्ह्यासह विदर्भातील अकोला जिल्ह्यात सुरू करावी, अशी मागणी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. ...
सोशल डिस्टन्सिंग व सुरक्षेच्या नियमांचे पालन करत सेवांमध्ये आणखी सुधारणा करावी, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या यवतमाळ हाऊस या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्र्यांनी ही ...
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात आपत्तीजनक वक्तव्य केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ व वृत्तनिवेदक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात नेते व कार्यकर्त्यांनी राज्यभरात पोलीस तक्रारी दाखल कराव्या, असे निर्देश महाराष्ट्र ...
उन्हाळा आला की मोहाफुलांच्या संकलनाची लगबग सुरू होते. अनेक आदिवासींसाठी हे उपजीविकेचे साधन आहे. मात्र या काळात जंगलांना आगीही लागतात. हे टाळण्यासाठी आणि जैव विविधतेच्या रक्षणासाठी मोहाफुले वेचण्यासाठी आणि संकलनासाठी ग्रीन नेटचा वापर केला जात आहे. ...
जुगार अड्ड्यावरून झालेल्या वादातून दक्षिण नागपुरातील कुख्यात बंटी ठवरे याच्यावर त्याच्या विरोधकांनी हल्ला केला. ही घटना बुधवारी सकाळी भांडेप्लॉट चौकात घडली. ...
‘कोव्हीड-१९’च्या रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची मंजुरी नसल्याने फार कमी नमुने तपासले जात आहे. मुंबईत खासगी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेवर असे निर्बंध नाहीत, नागपूरलाच परवानगी देण्यात का उशीर होतोय, असा प्रश्न पद्मश्री खा. डॉ. विकास महात्मे ...
सक्करदरा पोलिसांनी आरोपी पितापुत्रावर कडक कारवाई करून पाळत ठेवली असती तर गरीब बॅग विक्रेता हरिदास सावरकर याला जीव गमवावा लागला नसता. बंटी आणि त्याचे वडील तीन दिवसापासून त्याच्या हत्येची योजना मूर्त रूपात आणण्याच्या तयारीत होते. ही माहिती मिळूनही पोली ...
विलगीकरणच कोरोनाविरुद्धच्या युद्धात विजय मिळविण्यासाठी प्रभावी शस्त्र आहे. त्याचा वापर प्रत्येक व्यक्तीने करावा, असे आवाहन नागपूर विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले. ...