कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना काही सूचनाही विभागाने दिल्या आहेत. जिल्ह्यात १ जूनपासून कापसाच्या बियाण्यांची विक्री होणार आहे. ...
कोरोनाविरोधाच्या लढ्यात पोलीस, प्रशासन, वैद्यकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्य करत आहे. या यंत्रणेला सहकार्य करण्यासाठी एनसीसी कॅडेटस्नेदेखील पुढाकार घेतला आहे. ...
शासनाने कांदा 20 रुपये प्रति किलो भावाने खरेदी करावा तसेच कांदा खरेदी नाशिक जिल्ह्यासह विदर्भात सुरू करावी, अशी मागणी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केली आहे. ...
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनचा फटका अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना बसला. नेमक्या परीक्षा कधी होणार यासंदर्भात नागपूरकर विद्यार्थी तणावात असतानाच आता त्यांना फेक न्यूजचादेखील सामना करावा लागतो आहे. ...
कोरोना विषाणूचा सर्वाधिक धोका नागपुरात तरुण वयोगटाला असल्याचे आतापर्यंतच्या बाधित रुग्णांच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. ११ ते २० या वयोगटात २० तर ३१ ते ४० या वयोगटत २७ असे एकूण ४७ रुग्णांची नोंद झाली आहे. ...
उपराजधानीत जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लागले असून या माध्यमातून २४ बाय ७ वाहतुकीवर लक्ष ठेवले जाते. २०१९ पासून १५ महिन्यांत या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम तोडणारे लाखाहून अधिक नागरिक आढळले. ...
जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी मालगाड्या आणि विशेष पार्सल रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरु आहे. या गाड्यांमध्ये चोरीच्या घटना होऊ नये यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. ...
लॉकडाऊनमुळे राज्यातील हजारो वकिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा गरजू वकिलांना बार कौन्सिल ऑफ इंडिया व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅन्ड गोवा यांनी प्रत्येकी १० हजार रुपये वाटप करावे, अशा विनंतीसह मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका ...
राज्य सरकारने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वादग्रस्त प्रतिज्ञापत्र दाखल करून वृत्तपत्रे अनावश्यक असल्याची भूमिका मांडली. त्यावरून याचिकाकर्त्या पत्रकार संघांनी राज्य सरकारला फटकारले. तसेच, राज्य सरकारच्या भूमिकेचा जोरदार विरोध के ...
पिण्याच्या पाण्याची टंचाई असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना अपूर्ण पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्यात याव्यात, तसेच जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही याची खबरदारी ...