पहिल्या टप्प्यात ९ आरक्षण कार्यालये सुरू केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात २६ मेपासून १४ रेल्वेस्थानकांवरील आरक्षण कार्यालये सुरू करण्याचा निर्णय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने घेतला आहे. ...
तीन महिन्यापूर्वी आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. लॉकडाऊनच्या काळात सोडतही जाहीर झाली. पालकांच्या मोबाईलवर निवड झाल्याचे संदेशही प्राप्त झाले. मात्र शाळा बंद असल्याने आणि शासनाकडून आरटीई प्रवेशाच्या बाबतीत कुठलाही विकल्प न दिल्याने निवड झालेल्या ...
एका मुलीसोबत बोलताना दिसल्यामुळे संबंधित व्यक्तीवर नको तो आरोप लावून काही जणांनी त्याच्यावर हल्ला चढवला. त्याला वाचविण्यासाठी त्याचे मेव्हणे आले असता आरोपींनी एकावर तलवारीने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ...
सदनिका खरेदी करणाऱ्या ४६ ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासापोटी प्रत्येकी ५ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सहारा प्राईम सिटी कंपनीला दिला आहे. तसेच, प्रत्येक तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये मंजूर करण्या ...
जेवण केल्यानंतर तीन मित्र आपल्या घराजवळ फिरत असताना दुचाकीवर आलेल्या ९ आरोपींनी या तिघांपैकी एकाला मारहाण केली तर दोघांना पाहून घेण्याची धमकी देऊन पळ काढला. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नानक गार्डन जवळ रविवारी रात्री ११ ते ११.१५ च्या दरम्यान ही ...
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत अद्यापही निर्णय झालेला नसल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अनिश्चितता आहे. या स्थितीत परीक्षा अर्ज भरण्यासाठी विलंब शुल्क भरण्याची अट विद्यापीठाने घातली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच ...
कोरोनाच्या संकटामुळे महावितरणने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून मीटर रिंडींग व छापील बिल देणे बंद केले आहे. सध्या ग्राहकांना सरासरी वीजबिल एसएमएस स्वरुपात पाठविले जात आहे. हे बिल उन्हाळ्यातील वापरापेक्षा कमी असल्याने ग्राहकांना सध्या आनंद वाटत आहे. प ...
देशातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे. यासाठी केंद्र सरकारतर्फेशहरी व ग्रामीण भागातील गरीब लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. परंतु सोडतीच्या २० महिन्यानंतरही लोकांचे हक्काच्या घराचे स्वप्न अपूर्णच आहे. ...
सोमवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान नरखेड तालुक्यातील खलानगोंद्री शिवारात टोळधाड ( नाकतोड्या किड्यांचा हल्ला) झाल्यामुळे तालुक्यातील शेतकरी भयभीत झाला आहे.या टोळधाड पासून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे संरक्षण कसे करावे याबाबत प्रशासनही चिंतेत आह ...
कोरोना संक्रमणापासून सर्वांची सुरक्षा व्हावी याकरिता लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे उल्लंघन करणारे नागरिक सुशिक्षित कसे असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने उपस्थित करून बेकायदेशीरपणे वागणाऱ्या नागरिकांना फटकारले. ...