भारतातील पहिल्या आर.बी.डी. प्लाझ्मा बँक व कोरोना आर.बी.डी. अँटीबॉडी चाचणी केंद्र नागपुरात सुरू झाले. आरबीडी-अँटीबॉडीचे जास्त प्रमाण असलेला प्लाझ्मा कोविड रुग्णाला दिल्यास अँटीबॉडी ताबडतोब कोरोना विषाणूला निष्प्रभावी बनवतात. रुग्णातील रोगप्रतिकारक यंत ...
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० हे देशातील देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे नसून भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या मूल्यांशी विसंगत आहे. तसेच ते खासगीकरण, बाजारीकरणाला प्रोत्साहन देणारे आहे. त्यामुळे प्रस्तावित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ...
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून कोरोना संक्रमण निवारणासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील वैद्यकीय संस्थांना एकूण ७० कोटी ४४ लाख रुपये वितरित करण्यात आल्याची माहिती दिली. ...
नागपुरात काही परिसर हॉटस्पॉट बनले आहेत. त्यातच अनलॉक-४ मध्ये गांधीबाग बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना महामारीसंदर्भातील शासनाच्या नियमांचे पालन करताना कुणीही दिसत नाहीत. ...
जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येला लक्षात घेता ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्याचे निर्देश पुरवठाधारकांना देण्यात आले. उद्रेकाच्या काळामध्ये केवळ २० टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी तर ८० टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी राखीव ठेवण्याचे ...
३१ मार्चपर्यंत परिचारिकांची सर्व पदे भरण्यात येईल, असे आश्वासन राज्य परिचारिका संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिल्याने मंगळवारी पुकारण्यात आलेला एक दिवसीय लाक्षणिक संप पुढे ढकलण्यात आला. ...
महापालिका व आरोग्य कर्मचाऱ्यासोबत कोरोना योद्धा म्हणून आशा वर्कर काम करीत आहेत. सध्या त्यांना दीड हजार रुपये मानधन मिळते. त्यांच्या कामाची दखल घेत मानधनाव्यतिरिक्त महिन्याला एक हजार रुपये अतिरिक्त देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. ...
कोरोना रुग्णांना सौम्य लक्षणे असल्यास त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला शासनातर्फे देण्यात येत आहे. अशा रुग्णांची संख्या वाढत असून त्यासोबतच घरीच शरीराचे तापमान आणि ऑक्सिजनचा स्तर मोजण्यासाठी लोकांकडून थर्मल स्कॅनर (इन्फ्रारेड टेम्परेचर गन) आणि पल्स ऑक्सि ...
जलयुक्त शिवार योजनेवर फडणवीस सरकारने 9 हजार 634 कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, एवढा पैसा खर्च करूनही पाण्याची गरज भागवण्यास आणि भूजल पातळी वाढवण्यास अपयश आल्याचे कॅगने अहवालात म्हटले आहे. ...