उन्हाळ्यात जवळपास सर्वच मार्गावरच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी होते. त्यात १२ महिने प्रवाशांची वर्दळ असलेला मार्ग म्हणजे नागपूर-पुणे-नागपूर आणि नागपूर-मुंबई-नागपूर. ...
विशेष म्हणजे, एकुलत्या एक तरुण मुलाचा मृत्यूचा दु:खात वडिल असतानाही त्यांनी मानवतेचा विचार करीत अवयवदानासोबतच देहदानही केले. समाजासमोर एक आदर्श ठेवला. ...