गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीती सरकारमधील नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्यांवर मतभेद होत असल्याचं दिसून येत आहे. त्यातच आता शिवसेना समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर घाणाघाती टीका करत वादाची ठिणगी उडवली आहे. ...
आजवर कामांची पावती म्हणून मतरुपी आशीर्वाद देऊन काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी केले. ते जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीच्या प्रचार दौऱ्याप्रसंगी बोलत होते. ...
फळ गळतीमुळे त्रस्त झालेल्या उत्पादकांच्या आग्रहावरुन सोमवारी केंद्रीय लिंबूवर्गीय फळ अनुसंधान संस्थेतर्फे फळगळती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार उपस्थित होते. केदार यांच्या भाषणादरम्यान शेत ...
महानगरपालिकेने ४ नोव्हेंबर २०१९ रोजी कार्यादेश काढला. या अंतर्गत 'नीरी'च्या मागच्या रस्त्यावर फक्त ४५० झाडे लावण्यात आली. त्यानंतर, मात्र हे कामच बंद पडले. तर, दुसरीकडे विकासाच्या नावावर शहरातील अनेक झाडे तोडण्यात आली. ...
नागपुरातील कपिलनगर परिसरात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका महिलेला थेट स्वयंपाकघरात डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कपिलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीडितेची सुटका केली व आरोपीला बेड्या ठोकल्या. ...
बीड, परभणी, बुलडाणा, औरंगाबाद, अकोला, नांदेडला जिल्ह्यांना पावासाने झोडपले आहे. अनेक गावांत पाणी शिरले असून धरणे भरली आहेत. तर, विदर्भातील उमरखेड येथे पुराच्या पाण्यात बस वाहून गेल्याची दुर्घटना घडली. ...
उमरखेड शहरापासून २ कि मी अंतरावर असलेल्या दहागांव येथील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी पुलावरून वाहत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाने बस पुराच्या पाण्यातून टाकली. ...