गावपातळीवरील शेतकरी व एकूणच शेती क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने कायदे आणले होते, परंतु काही लोकांना ते पटले नाही, केंद्र सरकारला नाईलाजाने तीन पाऊल मागे यावे लागले, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणले. ...
नागपूर महापालिकेच्या स्टेशनरी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन पुरवठादार आणि दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ...
आरटीओ कार्यालयात कोणतेच काम अतिरिक्त पैसे किंवा लाच दिल्याशिवाय होत नाही, असा समज आहे. कार्यालयाची प्रतिमा सुधारण्यासाठी महात्मा गांधी यांच्या तीन माकडांचा उपयोग करण्यात आला आहे. ...
भाजप राज्यात मजबूत आहे. अशा परिस्थितीत एकत्र येत सामना करणे काळाची गरज आहे. मात्र, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी घेतलेली स्वबळाची भूमिका भाजपसाठी पोषक ठरू शकते. ...
Nagpur News महापुरुषांशी संबंधित नावांचे प्रकल्प, त्यांची स्मारके असोत किंवा ऐतिहासिक स्थळांचा विकास असो, यासाठी राज्य शासनातर्फे सामाजिक न्याय विभागाचा निधी सर्रास वापरला जात आहे. ...
Nagpur News साडेचार हजार बालिकांमधील एका बालिकेला जन्मत:च स्त्रीत्व नसते. अशा एका युवतीला नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी अत्यंत किचकट व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करीत तिचे स्त्रीत्व तिला बहाल केले. ...
Nagpur News वाढत असलेले तापमान, बदलेला पावसाचा पॅटर्न हे त्याचेच परिणाम आहेत. वेळीच पावले उचलली गेली नाही तर आपल्या देशातूनही लाखाे लाेक ‘क्लायमेट रेफ्यूजी’ ठरतील, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. ...