२०२० पासून दिशा सालियान मृत्यू प्रकरण गाजत आहे. एका मुलीचा संशयास्पद मृत्यू होतो आणि त्याची चौकशी मुंबई पोलीस करतात. त्या चौकशीत दोनदा तपास अधिकारी बदलला जातो असा आरोप नितेश राणेंनी केला. ...
कुणाच्या आदेशाने रश्मी शुक्ला फोन टॅप करीत होत्या ? खटला चालला तर सूत्रधार कोण ? या प्रश्नांची उत्तरे सभागृहाला मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. ...