देशात जनसंख्येच्या असमतोलाचा अभाव आहे. हा समतोल राखण्यासाठी केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा करण्याची गरज आहे, असे मत तोगडिया यांनी व्यक्त केले ...
आरोग्य क्षेत्रात येऊ घातलेले ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ हे नवे तंत्रज्ञान आरोग्यक्षेत्राला नवी दिशा देईल आणि रुग्णांची दशा संपेल, असे सांगितले जात आहे. डॉक्टर भविष्यात फक्त तुमचा चेहरा बघून आजार सांगतील. काय आहे ही जादू? ...
Nagpur News ‘सेबी’च्या आदेशान्वये कापसाचे व्यवहार गाठींऐवजी ‘खंडी’त हाेणार असून, नवीन नियमानुसार काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचे ‘एमसीएक्स’च्या सूत्रांनी सांगितले. ...