नागपुरातून झाले केवळ सात विमानांचे उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 07:14 AM2021-04-30T07:14:18+5:302021-04-30T07:16:20+5:30

Nagpur News कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कमी विमानांचे उड्डाण होत आहे. गुरुवारी इंडिगो एअरलाईन्स आणि एअर इंडियाच्या एकूण सात विमानांचे उड्डाण झाले आणि तेवढीच विमाने उतरली.

Only seven planes flew from Nagpur | नागपुरातून झाले केवळ सात विमानांचे उड्डाण

नागपुरातून झाले केवळ सात विमानांचे उड्डाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कमी विमानांचे उड्डाण होत आहे. गुरुवारी इंडिगो एअरलाईन्स आणि एअर इंडियाच्या एकूण सात विमानांचे उड्डाण झाले आणि तेवढीच विमाने उतरली. इंडिगोची मुंबई आणि दिल्लीकरिता पाच विमाने, तर एअर इंडियाची दोन विमाने दिल्ली आणि मुंबईकडे रवाना झाली. सूत्रांनी सांगितले, आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आणि विलगीकरणामुळे प्रवाशांच्या संख्येत घसरण झाली आहे. प्रवासी आवश्यक काम असेल तेव्हाच प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Only seven planes flew from Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान