शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नाना पटोले यांची अवस्था ‘शोले’तील ‘जेलर’सारखी; बावनकुळे यांचा चिमटा

By योगेश पांडे | Updated: November 8, 2024 20:01 IST

महाविकासआघाडीतील नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या नावावरूनच वाद सुरू आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मात्र यात मोठा भ्रमनिरास झाला आहे.

नागपूर : महाविकासआघाडीतील नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या नावावरूनच वाद सुरू आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मात्र यात मोठा भ्रमनिरास झाला आहे. त्यांची अवस्था सध्या असरानी यांनी केलेल्या शोले पिक्चरमधील ‘जेलर’च्या भूमिकेसारखी झाली आहे. सगळे इकडे तिकडे गेले असून त्यांच्यासोबत कुणीच उरलेले नाही. त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न धुळीला मिळाले आहे, असा चिमटा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला. शुक्रवारी नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महायुतीच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून कुठलीही चढाओढ नाही. आम्ही विकासाकरिता काम करतो आहे. मुख्यमंत्री पदासंदर्भात केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल. आमचे संपूर्ण लक्ष केवळ महायुतीला विजय मिळावा याकडेच आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे नागपुरात येत आहेत.

मात्र ते लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची वीजबिलमाफी चुकीची आहे असे म्हणतात. जनतेच्या हिताच्या सर्वच योजना चुकीच्या आहेत, असे त्यांना वाटते. त्यांना जनताच धडा शिकवेल, असे बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nana Patoleनाना पटोले