शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

'जामिया विद्यापीठातील आंदोलनात विद्यार्थी नव्हतेच, राधाकृष्ण विखे पाटलांचा वेगळाच तर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 15:25 IST

देशभरात सुरू असलेलं आंदोलन हे जनतेचं आंदोलन नसून राजकीय पक्षांचं आहे

मुंबई - नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशातील वातावरण चिघळलं आहे. नॉर्थ इस्ट राज्यांमधून या कायद्याविरुद्ध जनमत तयार झालं आहे. जामिया मिलिया विद्यापीठात आंदोलनला हिंसक वळण मिळालं. या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. मात्र, या आंदोलनात विद्यार्थी नसून राजकीय पक्षाची भूमिका घेणारे लोकं असल्याचं भाजपा नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. 

देशभरात सुरू असलेलं आंदोलन हे जनतेचं आंदोलन नसून राजकीय पक्षांचं आहे. जामिया विद्यापीठातलं आंदोलन जे आहे, ते पूर्णत: पॉलिटीकली मोटीव्हेटेड आंदोलन आहे. या आंदोलनास मिळणारा पाठिंबा अतिशय नगण्य आहे. जाळपोळ आणि पोलिसांचा लाठीचार्ज ही मोठी घटना आहे. पण, आंदोलनात राजकीय भूमिका दिसत असून विद्यार्थी हे राजकीय पक्षाच्या चळवळीतील आहेत, असे भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, विखे पाटलांच्या वक्तव्याचा अमित देशमुख यांनी समाचार घेतला असून विखे पाटील यांच वक्तव्यच राजकीय भूमिका दर्शवणारं असल्याचं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. तर, भाजपा खासदार आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीरनेही पोलिसांच्या लाठीहल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र, 'अवांछित तत्व' हिंसा करतील, तर पोलिसांकडून प्रत्युत्तर मिळेलच, असेही गंभीरने म्हटले आहे. 

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकnagpurनागपूरAmit Deshmukhअमित देशमुख