शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

शांतीधारा संकल्पनामुळे पुण्यकर्मात वृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विश्व शांती वर्धमानोत्सवात श्री धर्मराजश्री तपोभूमी दिगंबर जैन ट्रस्ट आणि धर्मतीर्थ विकास समितीच्यावतीने ऑनलाईन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विश्व शांती वर्धमानोत्सवात श्री धर्मराजश्री तपोभूमी दिगंबर जैन ट्रस्ट आणि धर्मतीर्थ विकास समितीच्यावतीने ऑनलाईन सोहळा साजरा होत आहे. यात राष्ट्रसंत आचार्यश्री गुणधरनंदी गुरुदेव यांनी भाविकांना मार्गदर्शन केले. शांतिधारा केल्याने पुण्य, धर्माची वृद्धी होते. जो शांतिधारा करतो, बघतो आणि करवून घेतो त्याला धन, धान्य, ऐश्वर्य, बल, कीर्ती, रिद्धी आणि शांती प्राप्त होते. सर्व प्रकारचे विघ्न दूर होतात. जी व्यक्ती शांतिमंत्र ऐकते, शांतिधारा करते व करवून घेते, तिचे कधीच अनिष्ट होत नाही. पुण्यात वृद्धी होते आणि धर्मवृद्धी होत असल्याचे गुरुदेवांनी सांगितले. जैनाचार्य गुप्तिनंदी गुरुदेव यांनी मार्गदर्शन करताना, महावीर असतील तर महाविनाश होणार नाही, महाविकास होईल, अशी भावना व्यक्त केली. धर्मसभेचे संचालन गणिनी आर्यिका आस्थाश्री माता यांनी केले. श्री नवग्रह शांती विधान सुनील, पुनम, साहिल, गुंजन जैन, सतीश, निशू, शुभम जैन, कोमल, राहुल, गौरी, चिराग, मंगला, विजय साहूजी, प्रवीण, अर्चना काला, मनोज, राखी, कुणाल, सुरभी गंगवाल यांनी केले.

..................