शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
2
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
3
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
4
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
6
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
7
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
8
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
9
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
10
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
11
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
12
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
13
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
14
‘आमच्यावर बॉम्ब फेकले तर अमेरिकेचे..., तणाव वाढत असताना इराणची थेट धमकी   
15
“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत
16
भाजपा बलात्काऱ्यांनाही संधी देणारा पक्ष, बेटी बचाव बेटी पढाव नाही तर…’, काँग्रेसची बोचरी टीका
17
PM Modi: भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर; पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य
18
इलेक्ट्रिक वाहनांची 'सुसाट' धाव! २०२५ मध्ये २३ लाख ई-वाहनांची नोंदणी; कोणतं राज्य अव्वल?
19
IND vs NZ : डॉक्टर तरुणीची रोहितसाठी हटके फलकबाजी; मैत्रिणीने वामिकाचा उल्लेख करत विराटकडे केली 'ही' मागणी
20
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसाने विदर्भात हाहाकार! पूरस्थितीत तिघांचा बळी, शेकडो गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 15:22 IST

विदर्भात निसर्गाचा रौद्र अवतार : गडचिरोलीत १८३ मिमी पावसाची नोंद, गोसेखुर्दचे ३३ गेट खुले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पश्चिमेसह पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी रात्रीपासून गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात तिघांचा पुराच्या पाण्यात बळी गेला. नागपूर, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांतही पातसाने धुमाकुळ घातला असून नदी-नाले दुथद्धी भरून वाहत आहेत. परिणामी, ५० हुन अधिक मार्ग बंद पडले. तर शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. लाखो हेक्टरमधील पिके पाण्याखाली गेली असून शेकड़ों परांची पडझड झाली आहे.

गडचिरोली जिल्ह्यात सलग दोन दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. मंगळवारी सकाळपर्यंत १२ तासांत येथे १८३ मि.मी. पाऊस झाला. नद्या-नाले तुडुंब भरून वाहत असून शेवटच्या टोकावरील भामरागडला याचा सर्वाधिक फटका बसला. पर्लकोटा नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेल्याने या शहरासह परिसरातील ७० गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला. यादरम्यान तालुक्यातील खंडी गावाजवळील नाला ओलांडताना एक युवक वाहून गेला. लालचंद कपिलसाय लाकडा (१९, रा. कोडपे) असे मृत तरुणाचे नाव आहे. दुपारी २ वाजता त्याचा मृतदेह आढळून आला. चंद्रपुरात जिल्ह्यात भद्रावती तालुक्यातील बिजोणी नाल्यावरून जाताना पत्रू गंगाराम ठावरे (४५, रा. बोरगाव धांडे) हा व्यक्ती तोल गेल्याने पुरात वाहून गेला. नाल्यापासून काही अंतरावर पत्रू ठावरे यांचा मृतदेह आढळून आला. दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वैनगंगेचे पाणी वाढले असून नाल्यांना पूर येऊन मंगळवारी जिल्ह्यातील १८ मार्ग बंद झाले. इसापूर व सातनाला धरणांचे दरवाजे उघडल्याने वर्धा आणि पैनगंगा नद्यांना पूर आल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली आली. सावली व जिवती तालुक्यातील ४८ घरांची पडझड झाली. तेलंगणा सीमेलगतच्या राजुरा तालुक्यातील १९ गावांची शेती अद्यापही पाण्याखाली आहे.

वर्धा जिल्ह्यात आर्वी तालुक्यातील बोथली (किन्हाळा) येथील नाल्याला पूर आल्याने रवींद्र बाबाराव गोंधळी (४५) नामक व्यक्ती सोमवारी रात्री पुराच्या पाण्यात वाहून गेला. नाल्यावरून पुराचे पाणी असतानाही त्याने दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या सोबतचे दोघे यातून कसेबसे बचावले. सोमवारी दुपारपासूनच्या धुवाधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहायला लागले.

मंगळवारी सकाळी ८:३० पर्यंतचा पाऊस मि.मी.मध्येगडचिरोली - १८३.२भंडारा - १६४.४चंद्रपूर - १०७ब्रह्मपुरी - १६४.४नागपूर - ९१.७भिवापूर - १०८गोंदियाअर्जुनी मोरगाव - ८३वर्धा - ४९.४

रात्री धो-धो, दिवसा शांतनागपूर विभागातील पाचही जिल्ह्यांत सोमवारी रात्री धो-धो पाऊस कोसळला. मंगळवारी दिवसा मात्र पावसाने विश्रांती घेतली. सायंकाळी पुन्हा श्रावणधारा बरसल्या. हवामान विभागाने येत्या १२ तासांत अमरावती व नागपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज व गडगडाटासह जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे. इतर जिल्ह्यातही विजांसह हलका ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

गोसेखुर्दचे ३३ गेट उघडलेभंडारा जिल्हयात सोमवारच्या रात्री पचनी आणि लाखांटूर या दोन तालुक्यांतील ११ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी पवनी तालुक्यात दोन मार्ग रात्रीतून बंद पडले. वैनगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे गोसे खुर्द प्रकल्पाचे ३३ गेट अर्धा मीटरने उघडले निम्न वर्धा प्रकल्पाचे १९ दरवाजे २ ३० सेंटिमीटरने उघडण्यात आली व त्यातून १११.८८ घनमीसे पाण्याचा विसर्ग वणाँ नदीपात्रात सुरू आहे.

टॅग्स :nagpurनागपूरVidarbhaविदर्भ