शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

नागपूर ग्रामीण भागात टंचाई निवारण्यासाठी पहिल्यांदाच होणार बोअरवेलचे फ्लशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 9:26 PM

ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होते. भूगर्भात पाणी असो किंवा नसो, बोअरवेल खोदणे हाच पर्याय पदाधिकाऱ्यांना दिसतो. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदेने ८६०० बोअरवेल खोदल्याची नोंद आहे. बोअरवेलमुळे भूगर्भातील पाणी साठा कमी होत असल्याने यावर्षी पहिल्यांना जि.प.ने टंचाई आराखड्यात नवीन बोअरवेलपेक्षा फ्लशिंगवर जास्त फोकस केले आहे.

ठळक मुद्दे६५० बोअरवेलचे टार्गेट : ८६०० बोअरवेलची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दरवर्षी पाणी टंचाई निर्माण होते. भूगर्भात पाणी असो किंवा नसो, बोअरवेल खोदणे हाच पर्याय पदाधिकाऱ्यांना दिसतो. त्यामुळे आतापर्यंत जिल्हा परिषदेने ८६०० बोअरवेल खोदल्याची नोंद आहे. बोअरवेलमुळे भूगर्भातील पाणी साठा कमी होत असल्याने यावर्षी पहिल्यांना जि.प.ने टंचाई आराखड्यात नवीन बोअरवेलपेक्षा फ्लशिंगवर जास्त फोकस केले आहे. यंदा ६५० बोअरवेलच्या फ्लशिंगचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.फ्लशिंग म्हणजे बंद पडलेल्या बोअरवलेला रिचार्ज करून वापर करणे. नवीन बोअर खोदण्यापेक्षा फ्लशिंगला कमी खर्च लागतो. अनेकदा पाणी पुरवठा विभागाने फ्लशिंगचा प्रस्तावही पदाधिकाऱ्यांकडे ठेवला, परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. यंदा प्रथमच जिल्ह्यातील टंचाईच्या कामात ६५० बोअरवेलच्या फ्लशिंगला मंजुरी दिली आहे. यामुळे जुन्या बोअरवेल पुन्हा पुनर्जीवित होऊन, त्याचा ग्रामीण नागरिकांना फायदा होणार आहे. टंचाई आराखड्याच्या झालेल्या आढवा बैठकीत निरुपयोगी बोअर निर्लेखित करणे, जिल्ह्यात बोअरवेलचे प्रमाण कमी करणे, ज्या गावात पाण्याचे स्रोत बाधित आहे, त्याचा अभ्यास करुन फिल्टर प्लँट (आरओ) प्रस्तावित करणे आदी सूचना देण्यात आल्या. ज्या कंत्राटदाराने दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण केली नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही निर्देश वरिष्ठांनी दिले. यंदा टंचाई आराखड्यानुसार जिल्ह्यात १०७२ गावांमधील कामासाठी ३७ कोटी ८० लक्ष रुपये प्रस्तावित आहेत.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईnagpurनागपूर