शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

राज्यात डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 12:37 AM

२०१९ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली असली तरी २०१८ सालच्या तुलनेत मृत्यूंमध्ये मात्र बरीच घट झाली आहे.

ठळक मुद्देरुग्णसंख्या मात्र वाढीस : ४६ महिन्यात १७५ हून अधिक रुग्णांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डासांमार्फत पसरणाऱ्या विविध रोगांवर नियंत्रण यावे यासाठी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतो. डेंग्यू, हिवताप, हत्तीरोग, चिकनगुन्या यासारख्या रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यात या कार्यक्रमांतर्गत २०१९ साली थोडेफार यश मिळाल्याचे दिसून आले. २०१९ मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली असली तरी २०१८ सालच्या तुलनेत मृत्यूंमध्ये मात्र बरीच घट झाली आहे. २०१६ सालापासून ३६ महिन्यात १७५ हून अधिक रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. २०१९ साली १० महिन्यात ही संख्या १२ इतकी होती. माहितीच्या अधिकारांतर्गत ही बाब समोर आली आहे.राज्यात डासांमुळे प्रसारित होणाºया रोगांसंदर्भात उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी आरोग्यविभाग सहसंचालकांकडे (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग) माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. २०१६ ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीत राज्यात डेंग्यू-हिवताप-हत्तीरोग-चिकनगुन्याचे किती रुग्ण आढळले, किती रुग्णांचा मृत्यू झाला इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. यासंदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑक्टोबर २०१९ या कालावधीत या कालावधीत राज्यात डेंग्यूचे ३५ हजार ५५८ रुग्ण आढळून आले व त्यात १८० रुग्णांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये ११ हजार ३८ रुग्ण आढळून आले होते व ७० रुग्णांना जीव गमवावा लागला तर २०१९ च्या पहिल्या दहा महिन्यात हीच संख्या ९ हजार ८९९ रुग्ण व १२ मृत्यू इतकी होती.हिवतापावर बऱ्यापैकी नियंत्रणकेंद्र, राज्य शासनाकडून हिवतापावर नियंत्रण यावे यासाठी विविध मोहीम राबविण्यात आल्या. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवतापाच्या रुग्णांचे प्रमाण २०१६, २०१७, २०१८ च्या तुलनेत कमी झाले आहे. २०१६ मध्ये २३,९८३ रुग्ण व २६ मृत्यू, २०१७ मध्ये १७,७१० रुग्ण व २० मृत्यू तर ७,१७८ रुग्ण व पाच मृत्यू अशी होती. २०१६ च्या तुलनेत रुग्णांमध्ये प्रचंड प्रमाणात घट झाली आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूDeathमृत्यूRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता