शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

विदर्भात दोन महिन्यानंतर मृत्यूसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 21:12 IST

Death by Corona Virus decline, Vidarbha News विदर्भातही आता कोरोनाचा जोर कमी होऊ लागला आहे. बाधितांसोबतच मृतांची संख्या अर्ध्याहून कमी झाली आहे.

ठळक मुद्दे३१ मृत्यू व १२५२ रुग्णांची नोंद : रुग्णसंख्या १,६६,४७४ तर मृतांची संख्या ४,४७८

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भातही आता कोरोनाचा जोर कमी होऊ लागला आहे. बाधितांसोबतच मृतांची संख्या अर्ध्याहून कमी झाली आहे. विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट रोजी ३१ मृत्यूची नोंद होती. त्यानंतर दोन महिन्यानंतर मृतांची संख्या ३१ वर आली आहे. आज १,२५२ रुग्णांची भर पडली. बाधितांची एकूण संख्या १,६६,४७४ झाली असून मृतांची संख्या ४,४७८ पोहचली आहे.नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. शिवाय मृतांचे आकडेही कमी होऊ लागले आहेत. शनिवारी ६२७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून १७ रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांची एकूण संख्या ८६,०९० झाली तर मृतांची संख्या २,७६७ वर पोहचली. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. आज १२६ रुग्णांची भर पडली तर एका रुग्णाचा बळी गेला. रुग्णसंख्या ११,८९० तर मृतांची संख्या १८१ झाली आहे. अमरावती जिल्ह्यात ११३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या १४,८२५ झाली. एका रुग्णाचा मृत्यूने मृतांची संख्या ३२७ वर गेली. भंडारा जिल्ह्यात ९५ रुग्ण व चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ६,६८५ तर मृतांची संख्या १५९ झाली. गोंदिया जिल्ह्यात ६३ रुग्णांची नोंद व एका रुग्णाचा मृत्यू झाला. बुलडााणा जिल्ह्यात ५६ रुग्ण व एकाचा बळी गेला. वाशिम जिल्ह्यात ३१ रुग्णांची भर पडली. वर्धा जिल्ह्यात ७४ रुग्ण पाच रुग्णांचे बळी गेले. अकोला जिल्ह्यात २० रुग्ण पॉझिटिव्ह आले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात ३७ रुग्णांची नोंद झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूVidarbhaविदर्भ