शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

ई-वे बिल मसुद्यात बदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 22:40 IST

केंद्र सरकारने ई-वे बिल मसुद्यात बदल करून मालाच्या ये-जाकरिता ई-वे बिलाची मर्यादा ५० हजारांऐवजी ३ ते ५ लाख करण्याची मागणी फेडरेशन आॅफ असोसिएशनचे (फॅम) अध्यक्ष विनेश मेहता यांनी केली.

ठळक मुद्देविनेश मेहता : नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने ई-वे बिल मसुद्यात बदल करून मालाच्या ये-जाकरिता ई-वे बिलाची मर्यादा ५० हजारांऐवजी ३ ते ५ लाख करण्याची मागणी फेडरेशन आॅफ असोसिएशनचे (फॅम) अध्यक्ष विनेश मेहता यांनी केली.नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनच्यावतीने व्यापाऱ्यांची राज्यस्तरीय आघाडीची संघटना फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र, (फॅम) मुंबईच्या पदाधिकाऱ्यांसोबत शुक्रवारी रामदासपेठ येथील हॉटेलमध्ये चर्चासत्र पार पडले. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. मंचावर फॅमचे उपाध्यक्ष प्रदीप पंजवानी, नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनचे सचिव शिव प्रताप सिंह उपस्थित होते.ई-वे बिलाची मर्यादा ५ लाख करामेहता म्हणाले, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये ई-वे बिलांतर्गत मालाच्या वाहतुकीची मर्यादा १ लाखांपेक्षा जास्त आहे. तर महाराष्ट्रात ५० हजार आहे. ही मर्यादा किमान ५ लाख रुपये करावी. यावर शासनासोबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल. याचप्रमाणे एमपीएमसीमध्ये सेस संपविण्यासाठी शासनासोबत बातचित सुरू आहे.मेहता म्हणाले, जीएसटी लागू झाल्यानंतर व्यापाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत नाही. पण सरकार आणि अधिकाऱ्यांना त्रास होत आहे. भविष्यात जीएसटी उत्तम प्रणाली ठरणार आहे. जीएसटीमधील अनेक त्रुटी दूर करण्यात येत आहे. ही चांगली गोष्ट आहे. सध्या वॉलमार्टच्या भारतात प्रवेशाचे मोठे संकट आहे. व्यापारी त्याचा एकजुटीने विरोध करतील.हरीश कृष्णानी म्हणाले, जीएसटीमुळे देशात मंदीचे वातावरण आहे. सरकारने त्यात आमूलाग्र बदल करून व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा. फॅमचे नवनियुक्त उपाध्यक्ष प्रदीप पंजवानी म्हणाले, व्यापारी सरकारी धोरणाने आणि जीएसटीमुळे त्रस्त आहे. व्यापाऱ्यांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे. व्यापाऱ्यांनी व्यवसाय करावा की कागदपत्रे सांभाळावीत, यावर संभ्रम आहे.फॅमचे संस्थापक उपाध्यक्ष कैलाशचंद्र अग्रवाल म्हणाले, जीएसटीमुळे लहान-मोठे उद्योग बंद झाले आहेत. आता वॉलमार्टचे संकट आहे. व्यापाऱ्यांना आता सतर्क राहण्याची गरज आहे.संचालन सचिव शिवप्रताप सिंह यांनी केले. मेहता यांनी कैलास अग्रवाल आणि नीलेश सूचक यांना आमंत्रित सदस्य बनण्याचे आमंत्रण दिले. या प्रसंगी ‘फॅम’चे वरिष्ठ उपाध्यक्षद्वय विजय भुता, राजेश शाह, सचिव आशिष मेहता, जितेंद्र शाह, भालचंद्र कटारिया, विशेष आमंत्रित नरसिंगमल जैन, हरीश कृष्णाणी, प्रकाशचंद्र गोयल, शिवप्रताप सिंह, प्रमोद सेदानी, हरीश फुलवानी, गुलशन साजनानी, नरेश ग्यामलानी, रामदास वजानी, जगदीश बसरानी, भंवरलाल जैन, अशोक चावला, जवाहरलाल गुप्ता, नितीन सूचक, अशोक वाधवानी, कैलासचंद्र अग्रवाल, नीलेश सूचक, ललितकुमार कोठारी, मयूर पंचमतिया, गोविंद मंत्री, राजेंद्रप्रसाद बैद, चंदुमल आमेसर, गोविंद बजाज, अर्जुनदास आहुजा, घनश्यामदास छाबरिया, सुनील बजाज, पवन अग्रवाल, सुभाष अग्रवाल, पुनीत कुसुमगर, संजय खुळे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

टॅग्स :billबिलnagpurनागपूर