शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

आर्वीतील महिलेची नागपुरात आत्महत्या : मित्राकडून अपेक्षाभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 8:06 PM

आर्वी (जि. वर्धा) येथील एका महिलेने मित्र-प्रेमात अपेक्षाभंग झाल्याने विष प्र्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी महाराजबागजवळ घडली.

ठळक मुद्देघेतले विष, महाराजबागजवळची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आर्वी (जि. वर्धा) येथील एका महिलेने मित्र-प्रेमात अपेक्षाभंग झाल्याने विष प्र्राशन करून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी महाराजबागजवळ घडली. आरती भगत (वय २६) असे मृत महिलेचे नाव आहे.आरती मूळची आर्वी येथील रहिवासी होती. गेल्या काही दिवसांपासून ती लता मंगेशकर हॉस्पिटल मार्गावरील आंबेडकर वॉर्डात राहत होती. तिला दोन मुले आहेत. पहिल्या पतीसोबत पटत नसल्याने तिने दुसऱ्या एका तरुणासोबत संबंध जोडले होते. या तरुणाकडे तिने लग्नासाठी तगादा लावला होता. तो टाळत असल्याने ती संतप्त झाली होती. तिने शुक्रवारी सकाळी ११.३० च्या सुमारास तिच्या मित्राला महाराजबागजवळ भेटायला बोलविले. तिने पुन्हा त्याच्याजवळ लग्नाचा विषय काढला. त्याने लग्नास नकार दिल्याने तिने आत्महत्येची धमकी दिली. मित्राने ती गंमत करत असावी असे समजून तिच्याकडे दुर्लक्ष केले. तो दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवल्याने निराश झालेल्या आरतीने सोबत आणलेले कीटकनाशक प्राशन केले. तिच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहून मित्राने तिला लगेच मेडिकलमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, मेडिकलमधील पोलीस केंद्रातून सूचना मिळाल्याने सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याnagpurनागपूर