शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आता सकाळीच उपलब्ध राहणार एअर इंडियाची विमाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 10:51 PM

Air India flights एअर इंडियाने जारी केलेल्या निर्देशांनुसार आता मुंबईच्या उड्डाणांसाठी ५० टक्के शेड्युल संचालित करावे लागणार आहे. या कारणामुळे एअर इंडिया मुंबई-नागपूर-मुंबईचे विमान बंद करून केवळ सकाळच्या वेळीच आठवड्यातून पाच दिवस ही विमाने संचालित करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे१६ जून ते ३१ जुलैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैैसाठी शेड्युल

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : एअर इंडियाने जारी केलेल्या निर्देशांनुसार आता मुंबईच्या उड्डाणांसाठी ५० टक्के शेड्युल संचालित करावे लागणार आहे. या कारणामुळे एअर इंडिया मुंबई-नागपूर-मुंबईचे विमान बंद करून केवळ सकाळच्या वेळीच आठवड्यातून पाच दिवस ही विमाने संचालित करण्यात येणार आहेत.

१६ जून ते ३१ जुलैपर्यंत लागू होत असलेल्या या शेड्युलनुसार एअर इंडियाचे एआय ६२७ हे विमान मुंबईवरून पहाटे ५.३५ वाजता रवाना होऊन नागपूरला सकाळी ७.२० वाजता पोहोचेल. तर एआय ६२८ हे विमान सकाळी ७.५५ वाजता नागपूरवरून उड्डाण घेऊन सकाळी ९.२० वाजता मुंबईला पोहोचेल. हे विमान सोमवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी उपलब्ध राहणार आहे. याशिवाय एअर इंडियाचे नागपूरवरून दिल्लीला जाणारे विमान आधीच सकाळच्या वेळी संचालित करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या एअर इंडियातर्फे ३१ जुलैपर्यंत सायंकाळी कोणतेच विमान संचालित करण्यात येणार नाही.

वाढत आहेत विमाने

दुसऱ्या लॉकडाऊननंतर मागील आठवड्यापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केवळ ५ ते ६ विमाने संचालित करण्यात येत होती. परंतु आता इंडिगोचे बंगळुरू आणि हैदराबाद विमान सुरू झाल्यानंतर आणि गो एअरचे विमान रद्द होणे कमी झाल्यानंतर डझनभर विमानांचे संचालन होत आहे. कोरोनाची लाट ओसरत असली तरी आताही विमानतळावर प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक कारणासाठीच प्रवासी प्रवास करीत आहेत.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाnagpurनागपूरAirportविमानतळ