२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला. दोन्ही देशातील सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. ...
७ मे २०२५ रोजी भारतातील २४४ जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील नागरी संरक्षण मॉक ड्रिल होणार आहे.यामध्ये ब्लॅकआउट सायरन, नागरी प्रशिक्षण, छलावरण आणि निर्वासन यासारखे सराव होणार आहेत. ...
दहावीच्याच नव्हे तर बारावीच्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांइतकीच पालकांची गर्दी अजूनही होते. निकालाचे गुणपत्रक विद्यार्थ्यांच्या आधी पालकांच्या हातात असते. ...
शंभरनंबरी काॅलेज १,९२९, तर ३८ काॅलेज शून्यावर आउट; यंदा पैकीच्या पैकी गुण कोणालाच नाहीत, कॉपीमुक्त परीक्षा अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे घसरला निकाल; मंडळ अध्यक्षांचा दावा ...
प्रयागराजच्या महाकुंभानंतर गंगा शुद्धतेचा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. नाशिकचा कुंभमेळा तोंडावर असताना गोदावरी प्रदूषणाचा वाद ऐरणीवर आहे. ...
दहशतवादाविरुद्धच्या लढाईत इस्रायलनंतर रशियाचेही मिळाले पाठबळ; कोणतीही तडजोड न करता दहशतवादाविरुद्ध लढण्यावर भर, निर्दोषांच्या झालेल्या हत्येबद्दल केले दु:ख व्यक्त ...