अभिजात भारतीय संगीताबद्दलचे कुतूहल घेऊन ते शिकण्यासाठी आपला देश सोडून या मातीला आपलेसे करणारे परदेशी विद्यार्थी. असे दोनशे विद्यार्थी माझ्या कार्यशाळेत आले, तर पुढे त्यातील जे टिकतात ते अक्षरश: एका हाताच्या बोटांवर मोजावे इतके असतात; पण असतात! ...
आदिमानवाला भुकेचा प्रश्न भेडसावू लागला, प्राणी-पक्षी खात नाहीत; ते खाण्यावाचून पर्याय उरला नाही, म्हणून मग त्याने दगडाची खळगी हेरली आणि त्यात बिया भरून दुसर्या दगडाने कुटायला सुरुवात केली. ...
दुखावलेला इराण आत्मघातकी हल्ले, सायबर हल्ले, अपहरण आणि खून या वाटांनी अमेरिकेला सतावून सोडेल, अशी शक्यता आहे. अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत पुढले 11 महिने डोनाल्ड ट्रम्प हे अविचारी, आततायी गृहस्थ काय करतील ते सांगता येत नाही ...
कोणतेही शहर अमरपट्टा घेऊन अस्तित्वात येत नाही. निसर्ग नियमाप्रमाणे त्याचीही झीज, पडझड होते. दुसर्या महायुद्धात असंख्य शहरे, इमारती बेचिराख झाल्या. त्यातूनच शहरांच्या जीर्णोद्धाराचे एक नवे दालन आता निर्माण झाले आहे. ...
पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांपैकी कोणत्याही देशातून धार्मिक अत्याचाराने पीडित तेथील अल्पसंख्यांक समुदायाला म्हणजे हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन यांना नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद या विधेयकात आहे. ...
महाराष्ट्र बारा कोटींचा. त्यातले सात कोटी मतदार. त्यातले वाचक किती? जे मराठी चित्रपटांचं रडगाणं तेच मराठी नाटकांचं, जे नाटय़ संमेलनाचं तेच साहित्य संमेलनाचं, जे मराठी साहित्यिकांचं तेच मराठी प्रकाशन संस्थांचं ! लिहिणारे उदंड, छापणारे उदंड, समीक्षा क ...
अपार साधेपण आणि सुसंस्कृतता म्हणजे मालिनीताई !एका टप्प्याचे शब्द समजून घेण्यासाठीकेलेल्या फोनवर मालिनीताईंनीतो अख्खा टप्पा गाऊन दाखवला,त्या अतीवखाजगी मैफलीचे स्वर आजही मनात रुंजी घालतात. ...
माणसांनी वस्तू घडवल्या की वस्तूंनी माणसाला? या सगळ्याची सुरुवात कधी आणि कशी झाली असावी? म्हणजे मोबाइल फोन ‘जसा’ आहे, तो ‘तसा’ कसा घडला असेल? खुर्ची किंवा सोफा आज जसे आहेत तसे घडतो कोणकोणत्या टप्प्यातून गेले असतील? हे सगळे कोणी, कसे, कोणत्या मार्गाने ...