ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
1864 साली इंग्रजांनी एक कायदा केला आणि एका फटका:यानिशी भारतातले सर्व जंगल सरकारी मालकीचे झाले! 2012 साली काही गावांनी जंगलाच्या मालकीसाठी दावे दाखल केले. गडचिरोलीतल्या मेंढा-लेखा गावाने हे हक्क सर्वप्रथम प्राप्त केले आणि शेकडो गावांना धीर आला.. ...
जन्माच्या पुजलेल्या दुष्काळाने ज्यांच्या डोळ्यातले पाणी खळत नव्हते, त्यांची गावे-वावरे भिजवील अशी एक क्रांती राज्यभरात मूळ धरते आहे. एरवी सरकारच्या दारी मदतीच्या याचनेसाठी तिष्ठणारा शेतकरी आता आपल्या जमिनीचा तुकडा देतो आहे, श्रम देतो आहे आणि पैसेही ...
जागा मिळेल तिथे वाट्टेल तेव्हा थुंकणा-यांवर वचक बसवणं ही गोष्ट वाटते तेवढी अशक्य नाही, हे सर्वप्रथम सिध्द केलं सिंगापूरने! त्यांनी नियम केले, ते पाळले, जाहीर फटक्यांच्या शिक्षा दिल्या आणि नागरिकांसाठी व्यवस्थाही उभ्या केल्या. - ती ही कहाणी! ...
परकीय शक्ती ज्यांचा फायदा करून घेऊ पाहत होत्या, अशा विरोधकांनी इंदिरा गांधींपुढे पर्यायच ठेवला नव्हता आणि देशाचं सार्वभौमत्व व एकात्मता टिकवण्यासाठी आणीबाणी आणणं भाग होतं, हा जो युक्तिवाद जागतिक घटनांची पाश्र्वभूमी चितारून केतकर करतात, तो अतिरंजित तर ...
न्यू यॉर्क आणि शिकागोतल्या थंडीचा त्रास चुकवण्यासाठी त्यांनी फ्लोरिडातल्या गरम हवेत स्थलांतर केलं. तिथल्या मोठय़ा घरातून इथल्या लहान घरात येताना काय आणायचं आणि काय ठेवायचं? - कारण प्रत्येक गोष्टीत भावना अडकलेल्या.. ...
हिंदी चित्रपटातील नायिका, स्त्री पात्रे धीट, कर्तृत्ववान, आधुनिक वगैरे दाखवली गेली तरी पुरुषप्रधान मानसिकतेचे कुंपण त्या पार करू शकत नाहीत. व्यवस्थेविरुद्धचे त्यांचे बंड, आव्हान प्रेमप्रांताच्या चौकटीपलीकडे फारसे जात नाही. अर्थात गाण्यांतही हे बंड क् ...
आमच्या संभाषणाला भडक रंग येतोय असं वाटून पुलं घाईघाईत, सुनीताबाईंना बाजूला करून, ‘काय झालं, कोण आहे?’ असं म्हणत दरवाजात आले आणि पुलंनी सिच्युएशनचा ताबा घेतला. ...
‘ब्ल्यू मोरमॉन’च्या निमित्तानं ‘राज्य फुलपाखरू’ घोषित करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं. निर्णय स्तुत्यच, मात्र कोणतीही मानचिन्हं ठरवताना त्याचे निश्चित मापदंडही असावेत. तसं केलं तर अनेक राज्यांतील मानचिन्हं बदलतील, समर्पक होतील. ...