माणसानं सव्वा लाख र्वष भ्रमंती केली, संस्कृतीच्या जन्मानंतर तो स्थिर झाला आणि अधिक ‘सुखा’साठी पुन्हा बाहेर पडला. अनेकदा खुल्या समुद्राशी झुंज द्यावी लागे. पाणी संपे, वादळं येत, हल्ले होत, जहाजांना भोकं पडत, गलबत भरकटे. अशा वेळी ‘टोपलीतला कावळा’ बिन ...
आमच्या बंगल्याच्या आवारात सापांचा मुक्त वावर होता. संध्याकाळी कोल्हेकुईला सुरुवात व्हायची. गायी घराकडे परतताना एक जंगली नीलगायही रोज घरी यायची. त्याकाळी शिकारीला बंदी नव्हती, उलट ‘वनाधिकारी’ बनण्यासाठी वाघाची शिकार हा ‘नियम’ होता. आम्ही मुलं शिकार क ...
आयुष्यभर कष्ट करून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना एकत्र राहाता येईल, अशा सर्व सोयींनी युक्त वसाहती बांधल्या पाहीजेत,ही कल्पना अमेरिकेत पहिल्यांदा सुचली ती डेल वेब या धनिकाला. पन्नास-पंचावन्न वर्षापूर्वी हे असं काही सुचणं नवलाचंच होतं. डेलचं वैश ...
जगतांना अनेक लहानमोठे प्रसंग आणि घटनांना सामोरं जावं लागतं, सगळ्याच घटनांची नोंद मेंदूत होत नाही; पण काही अगदी किरकोळ प्रसंग कधीच विसरले जात नाहीत. आपण सगळेच नकळतपणो अनेक वैचारिक बिजं घेत असतो आणि त्यांचा समुच्चय एका विशिष्ट पातळीवर जाऊन त्यास धुमारे ...
एक साधा पत्रकार, लाइव्ह बातमी सांगताना गडबडणारा.आज तो एकाएकी स्टार झाला, तेही त्याच्यावर बेतलेल्या एका भूमिकेने! पाकिस्तानातल्या एका मस्तमौला माणसाची ही गोष्ट. ...
जवाहरलाल दर्डा कला अकादमीचे ‘श्लोक’ हे व्यासपीठ आणि भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रलय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स येथे ‘रिथिंकिंग द रिजनल’ या चित्र-शिल्पप्रदर्शनाचे गेल्या शुक्रवारी उद्घाटन झाले. दि. 20 सप्टेंबरपर ...
माणसाच्या मनामध्ये अनेक विचार अनेक वेळा, न सांगता, न विचारता, येत असतात. मग आपण काय करायचं? आपण आपल्या मनाचं दार उघडं ठेवायचं! बंद नाही करायचं! येऊ देत त्यांना! जात असतील तरी जाऊ देत! फक्त एक गोष्ट महत्त्वाची! आपल्या घरात असताना फक्त त्यांना सांगायच ...
2008 च्या बिजिंग ऑलिम्पिकसाठी चीननं तीस विमानं, चार हजार रॉकेट लाँचर्स आणि सात हजार विमानविरोधी बंदुकांचा ताफा सज्ज ठेवला होता. - पावसानं ऐनवेळी विचका होऊ नये म्हणून त्याला रोखण्यासाठी! आता जगभर प्रयोग होताहेत ते कृत्रिम पावसाचे! सध्या मराठवाडा आणि व ...
बुडत्याला अस्मितेचा आधार लागतो. मात्र असा आधार घेणारे एकदा का बुडण्याची भीती नाहीशी झाली, की ती अस्मिता टाकून देतात किंवा बुडण्याची खात्री झाली तर पटकन त्या गोतावळ्यातून सुटण्यासाठीही लोक अस्मिता टाकून देतात. ...