एकीकडे कच:यात फेकलं जाणारं अन्न, तर दुसरीकडे त्याच कचराकुंडीत अन्न शोधणारा माणूस! त्यातूनच जन्माला आली फूड बँक! रस्त्यावरच एक भलामोठ्ठा फ्रीज ठेवला गेला. नको असलेलं, जास्त झालेलं, उरलेलं चांगलं अन्न या फ्रीजमध्ये ठेवायचं आणि ज्यांना अन्नाची गरज आहे ...
शीना बोरा हत्त्या प्रकरणानं सध्या सारेच चक्रावले आहेत.पण अशा किती कहाण्या, किती खुनी रहस्यकथा पोलिसांकडे नोंदवल्या जातात? काय होतं त्यांचं? पोलीस त्याचा माग कसा घेतात? अशाच काही गूढ मृत्यूंच्या शोधाचा हा थरारक आढावा.. ...
पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं आज आपण पैशांत रूपांतर करतोय. जलविद्युत प्रकल्पांच्या नावाखाली नद्यांना मरणाच्या दारात ढकलतोय. आता यापुढची युद्धं पाण्यामुळेच होतील असं सारेच तज्ज्ञ सांगताहेत, त्यात तथ्यही आहे. पण हेच पाणी जगभरातला ‘ज्वालामुखी’ शांतही कर ...
धुरामुळे, घरगुती वायुप्रदुषणामुळे भारतात दरवर्षी तब्बल दहा लाख नागरिक मृत्यूमुखी पडतात. एकीकडे हे वास्तव तर दुसरीकडे खेडय़ापाडय़ांतल्या 70 टक्के घरांतआजही चुलीशिवाय ‘पान’ उठत नाही. स्वयंपाकघरात आज एलपीजी गॅसपासून तर बायोगॅस, सौरऊर्जेर्पयत अनेक पर्याय ...
सिरियासारख्या युद्धजन्य देशांमधल्या नागरिकांपुढे केवळ दोनच पर्याय उरले आहेत. पळून जाऊन देश सोडायचा किंवा मृत्यू. म्हणून या नागरिकांनी स्थलांतराचा पर्याय निवडला आहे. ते आधी इजिप्त आणि आता युरोपकडे वळले आहेत.मानवी तस्कर आणि समुद्री चाच्यांच्या तावडीत स ...
सात-आठ हजार वर्षापूर्वीची गोष्ट. खांदा-पाठुंगळी-पालख्यांवरून वाहतूक होई. मेसोपोटेमियातल्या लोकांनी मग ढकलगाडय़ांखाली ओंडके वापरले. रस्त्यावर घासून ओंडक्याचा मधला भाग झिजला की गडगडणं अधिक सोपं होई. गाडीतूनच घुसवलेल्या आसाला दोन भरीव चकत्या जोडणं माणसाल ...
इथे उत्साह म्हणजे उत्साह! इथे माणसाला मरण आहे, पण उत्साहाला नाही. जरा कुठे खुट्ट झालं की धावले सगळे. ‘गराज सेल आहे- धावा!’, ‘नवीन सिनेमा आलाय- धावा!’, ‘कपडय़ांचं नवीन दुकान निघालंय- धावा!’ यांना कुठली वेळ देण्यात अर्थच नाही. संध्याकाळी सात वाजता जमू म ...
तारुबंदा गावातून वनविश्रमगृहाला जायला दहाच मिनिटं लागायची. मात्र रस्ता घनदाट जंगलातला. जंगली श्वापदांचा वावर. हा रस्ता एकटय़ानं, विशेषत: रात्रीच्या वेळी पार करायला वाघाचंच काळीज लागे. कारण वळणावर केव्हाही या श्वापदांशी समोरासमोर गाठ पडण्याची भीती! ...
गावात पाय ठेवल्या ठेवल्या इथले पाषाण आपल्या कानाशी कुजबूज करू लागतात. इथल्या माणसांचं बोलणं आपल्या डोक्यावरून जातं. पण इथले दगड मात्र आपल्या मनात उतरतात. इथल्या कोरलेल्या दगडांची एक स्वतंत्र भाषा आहे. नीट लक्ष देऊन ऐकलं तर इतिहास आपल्याशी गप्पा करतो. ...