मुंबईत परवा झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर अनेकांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले.. नवीन माणसे सामावण्याची मुंबईची क्षमताच संपली आहे, परप्रांतीयांचे लोंढे या शहरावर आदळताहेत, वाढत्या लोकसंख्येमुळे प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली आहे, लोकांना स्वयंशिस ...
बुमला पासवरची भारताची चौकी एका उंच पहाडावर आहे. पहाडाच्या काठावर एक खुणेचा विशाल खडक रोवलेला- ‘रॉक आॅफ पीस’! त्याच्या शेजारी दोन सैनिक दुर्बीण घेऊन बसलेले. दुर्बिणीच्या त्या टोकाला चीनची पहिली चौकी आहे.आम्हीही क्षणभरासाठी त्या दुर्बिणीला डोळे लावतो. ...
‘सत्यमेव जयते’च्या रूपानं मी वेगळ्या वाटेवर पहिलं पाऊल टाकलं. या प्रयोगाची खूप चर्चा झाली, अनेक प्रश्नांवर उत्तरंही मिळाली. पण पुढे काय? दुष्काळाचं वर्षं होतं. त्या भयाण प्रश्नाची तीव्रता अंगावर येईल इतकी भीषण होती. आमच्या डोक्यात मग तोच विषय घुसला. ...
दोघे संन्यासी. एक भगव्या वेशातला, तर दुसरा पांढरी वस्त्रे परिधान करणारा! त्यांनी एकत्र येऊन एक कंपनी काढली. मग दुसरी, तिसरी, चौथी.. हे साम्राज्य वाढवत नेले आणि यथाकाल एका छत्राखाली आणले : ‘पतंजली आयुर्वेद’ हे त्याचे नाव. चार वर्षांतच या कंपनीचे व्यवह ...
पुण्यात स्वारगेटजवळच्या हॉटेलात एक इसम कायम दिसायचा. कोपºयातलं विशिष्ट टेबल अडवून चहा घेता घेता काहीतरी लिखाण करी. हॉटेलमधल्या दुपारच्या बजबजाटात जराही विचलित न होता एक घोट एक शब्द.. या क्रमानं आपलं लिखाण पुढं रेटी. हेच या माणसाचं व्यक्तिमत्त्व. नंतर ...
मला खरेच कळत नाही, मी कोणावर विश्वास ठेवू... सगळे जण तुम्हाला नावे ठेवतात. सोशल मीडियात तर तुम्ही पुरते बदनाम आहात. असे असूनही जगातले सारे विद्वान शेवटी तुमच्याच जुनाट विचारांजवळ येऊन का थांबतात? जगाला तुमचाच विचार वाचवेल असे सा-यांना का वाटते? तुमचा ...
दमणगंगेचे पाणी मराठवाड्याकडे वळवणारा ‘दमणगंगा-गोदावरी प्रकल्प’ आणि नार-पारचे पाणी गिरणा-कादवा खो-यात वळवणारा ‘नार-पार-गिरणा प्रकल्प’ अहवाल अद्याप तयार नाही. त्यात महाराष्ट्र व गुजरातचा पाणीवाटा किती हेदेखील निश्चित नाही. महाराष्ट्राचे हक्काचे पाणी दु ...
पत्रकार, कादंबरीकार, कथाकार यापुढेही अनेक होतील; पण हे सगळं आणि तेही अत्युच्च दर्जाचं एकाच माणसात जुळून येणं कठीणच. त्याच्याइतका शांत, निगर्वी, नि:स्वार्थी ‘माणूस’ मी आजवर बघितलेला नाही. त्याचा विवेकवादही इतका टोकाचा की, त्यानं मृत्यूनंतरही देहदान के ...