पाणी-पुरी कुठे खायची याचे खवय्यांचे काही निकष आहेत. मुख्य निकष म्हणजे पाणी-पुरी कुठे खायची? तर तशी ती कुठेही खाल्ली तरी चालते पण तरी पाणी-पुरीवाल्याकडे गेल्यावर त्याने पुरी कुठून आणली? असा प्रश्न आवर्जून विचारायचा. जर पुरी तो स्वतःच बनवत असेल तर तो अ ...
‘पुष्पा’ सिनेमासाठी केलेले डबिंग, टीव्ही मालिकेतील पुनरागमन व सर्वभाषक नाटकांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म यासाठी सध्या चर्चेत असलेला अभिनेता श्रेयस तळपदे याच्याशी साधलेला हा संवाद. ...
उत्तराखंडचे प्रशासकीय दृष्ट्या जसे गढवाल व कुमाऊं हे दोन विभाग आहेत, तसेच भौगोलिकदृष्ट्या पर्वतीय (स्थानिक लोकांच्या भाषेत पहाडी) व सखल (स्थानिक लोकांच्या भाषेत मैदानी) असेही दोन भाग आहेत. ...
भाजप, काँग्रेस हे प्रमुख पक्ष असले तरी इतरही पक्षांचा गाेव्याच्या निवडणुकीत बाेलबाला पाहायला मिळताे आहे. अर्धादेश ओलांडून पश्चिम बंगालमधून ममता दीदींच्या तृणमूल काँग्रेसने गाेव्यात एन्ट्री केली. ...
पंजाब संपन्न आहे, पण मूलभूत सुविधांच्या बाबतीत तुलनेने मागासलेला दिसतो. आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले भगवंत मान यांचा धुरी मतदारसंघ असो, की अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका लढत असलेला मोगा मतदारसंघ, दोन्ही ठिकाणी फिरताना हीच भावना प् ...
Project persist, but only after checking the utility : गतकाळात मोरणा महोत्सवसारखा उपक्रमही राबविला गेला व थेट पंतप्रधानांच्या ''''''''मनकी बात'''''''' मध्ये त्याची दखल घेतली गेली. ...
देशातला सगळा शिक्षित समाज सोशल मीडियावर आहे. निरर्थकाच्या नाल्यात सगळे कुटुंब गटांगळ्या खाते आहे. आईबापाने सतत दुर्लक्ष केले की एखादी पोरगी समोर येईल त्या पोराबरोबर पळून जाते; तसे सगळा समाज मोबाईलवर गढून गेला असल्याने आपले शहाणपण कोणाबरोबर तरी पळून ग ...
काही अतरंगी, शिवीगाळ करणारे, भडक आणि भोचक...तर काही गंभीर वाटेने जाऊनही युझर्सच्या मनावर राज्य करणारे! सोशल मीडियात चलती असलेल्या या इन्फ्युएन्सर्स कहाण्या म्हणजे खदखदत्या भातातली काही शितं... ...