लक्ष देणे म्हणजेच अटेन्शन. आपल्या आयुष्यात त्याचे मोल खूप महत्त्वाचे. अटेन्शन दोन प्रकारचे.. ‘फोकस्ड अटेन्शन’ आणि ‘ओपन अटेन्शन’. दोन्हीचे परिणाम वेगळे आणि फायदेही वेगळे. ते साधायला मात्र हवे.. ...
राजा रविवर्मा हा भारतातला पहिला आधुनिक आणि प्रवासी चित्रकार. प्रवासाची फारशी साधनं नसतानाही तब्बल ७३०० मैलांचा प्रवास त्यानं केला. या प्रवासानं त्याचा केवळ पोषाखच बदलला नाही, चित्रकलेचा आधुनिक आविष्कारही त्यानं स्वीकारला. ...
गेली साठ वर्षे मराठीमध्ये सातत्याने लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना राज्य शासनाने नुकतेच विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. कर्णिक यांनी अनेक कथा, कादंब-या तसेच दूरदर्शन मालिकांचे लेखन केले आहे. राज्य सरकारच्या विव ...
ही रस्त्यावरून धावणारी गाडी नाही, रुळांवरून सरकणारी रेल्वे नाही आकाशात उडणारे विमान नाही, की महासागरांचे पाणी कापणारे जहाज नाही. पाणी वाहून नेणारी पाइपलाइन असावी, अशा भल्या प्रचंड लांबचलांब निर्वात पोकळीतून तासाला हजाराहून अधिक किलोमीटर्स इतक्या वेगा ...
राग आला की आपण प्रतिक्रिया देतो. भीती वाटली की छातीत धडधडतं. पण हे का होतं? कारण आपला अतिसक्रिय भावनिक मेंदू वैचारिक मेंदूला काम करायची संधीच देत नाही. ...