जवळपास सात पिढ्यांहून अधिक काळ आदिवासी आणि वननिवासी समूहांना त्यांचा हक्क नाकारण्यात आला. अतिक्र मण हटवण्याच्या नावाने घरे, शेती, गुरे, माणसे या सर्वांवर अत्याचार झाले. त्याविरु द्ध मोठा लढा लढल्यानंतर २००८ मध्ये वनहक्क कायदा लागू झाला. पण, आज दहा वर ...
बँकर म्हणून मिळणाऱ्या भरमसाठ पैशांवर पाणी सोडून गोगँने पूर्णवेळ पेंटिंगला वाहून घेतले खरे; पण त्याची वास्तववादी, आधुनिक शैलीतली पेंटिंग्ज कोणालाच आवडत नव्हती. कोणीही ती विकत घेत नव्हते. पैसे तर मिळत नव्हतेच, टीका मात्र पदरी पडत होती. घरदार सोडून शेवट ...
लक्ष देणे म्हणजेच अटेन्शन. आपल्या आयुष्यात त्याचे मोल खूप महत्त्वाचे. अटेन्शन दोन प्रकारचे.. ‘फोकस्ड अटेन्शन’ आणि ‘ओपन अटेन्शन’. दोन्हीचे परिणाम वेगळे आणि फायदेही वेगळे. ते साधायला मात्र हवे.. ...
राजा रविवर्मा हा भारतातला पहिला आधुनिक आणि प्रवासी चित्रकार. प्रवासाची फारशी साधनं नसतानाही तब्बल ७३०० मैलांचा प्रवास त्यानं केला. या प्रवासानं त्याचा केवळ पोषाखच बदलला नाही, चित्रकलेचा आधुनिक आविष्कारही त्यानं स्वीकारला. ...