अंघोळ करीत असताना आर्किमिडीजला त्याच्या समस्येवर उत्तर कसे सुचले? ‘युरेका’ क्षण नेमका केव्हा येतो? - प्रत्येक व्यक्ती सर्जनशील असते, पण सगळ्यांनाच असे का सुचत नाही? माइंडफुलनेसच्या सरावात अनेक समस्यांवर उत्तरे मिळू शकतात.. ...
‘इच्छामरण’ हे अत्यंत वैयक्तिक, तरीही सामाजिक महत्त्वाचं वास्तव. जन्मणाऱ्या प्रत्येक माणसासोबत खात्रीनं येणारा मृत्यू हे अटळ सत्य. हा विषय दुर्लक्षानं मारण्यापेक्षा विचारानं त्याला पुढ्यात घ्यायला हवं. ‘लोक काय म्हणतील?’ या भुताला खांद्यावर घेऊन हैराण ...
जवळपास सात पिढ्यांहून अधिक काळ आदिवासी आणि वननिवासी समूहांना त्यांचा हक्क नाकारण्यात आला. अतिक्र मण हटवण्याच्या नावाने घरे, शेती, गुरे, माणसे या सर्वांवर अत्याचार झाले. त्याविरु द्ध मोठा लढा लढल्यानंतर २००८ मध्ये वनहक्क कायदा लागू झाला. पण, आज दहा वर ...
बँकर म्हणून मिळणाऱ्या भरमसाठ पैशांवर पाणी सोडून गोगँने पूर्णवेळ पेंटिंगला वाहून घेतले खरे; पण त्याची वास्तववादी, आधुनिक शैलीतली पेंटिंग्ज कोणालाच आवडत नव्हती. कोणीही ती विकत घेत नव्हते. पैसे तर मिळत नव्हतेच, टीका मात्र पदरी पडत होती. घरदार सोडून शेवट ...