नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आल्प्सची भौतिकता आणि हिमालयाची आध्यात्मिकता चित्रांत टिपणारा तरुण चित्रकार देवदत्त पाडेकर. प्रवासात त्याला हिमाच्छादित पर्वतांचं दर्शन झालं आणि तो त्यांच्या प्रेमातच पडला. यानंतर आल्प्स आणि हिमालय पर्वतराजीत सलग काही वर्षं त्यानं प्रवास केला. चित्रं ...
पावसाळा आला की दरवर्षी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला जातो. मात्र त्यातली किती झाडे जगतात? ती जगवण्यासाठी आणि या उपक्रमांमागे किती खर्च येतो? कडुनिंबाची लागवड हा या प्रश्नावर एक उत्तम पर्याय आहे. ...
२०१४ ते २०१७ या तीन वर्षांत पेट्रोलियमजन्य पदार्थांवरील करांत सरकारने १५२ टक्के वाढ केली आहे. पण पेट्रोल-डिझेल-गॅसच्या किमती वाढण्याचे तेच एकमेव कारण नाही. भारतातील सार्वजनिक-खासगी तेल कंपन्याही पद्धतशीरपणे जनतेची लुबाडणूक करतात. ...
झिका, इबोला, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, डेंग्यू, आता नुकताच आलेला निपाह.. आजपर्यंत कधीच न ऐकलेले हे असे साथीचे आजार ‘अचानक’ कुठून येतात? मोठ्या देशांनी विकसनशील देशांत मुद्दाम पसरवलेले हे रोग असतात, हा व्हायरल ‘संशय’ कितपत खरा? आपली औषधं खपवण्यासाठी कंप ...
यंदा सरकारी खर्चाने ३४ जिल्ह्यांत सामुदायिक विवाह साजरे झाले. गडचिरोलीत सर्वाधिक १०२ जोडप्यांचे विवाह झाले. मुंबईत एका सोहळ्यासाठी तब्बल ४६ लाख रुपये गोळा झाले, तर साऱ्या सोहळ्यांसाठी आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या विवाहांना प्रतिसाद तर चांगला हो ...
लग्न ही अतिशय खासगी आणि कौटुंबिक बाब, पण त्याचे आज राजकीयीकरण होत आहे. लोकांची मानसिकताही अशी की, पुढाऱ्यांनी गावासाठी काही केले नाही, पिण्याचे पाणी पुरवले नाही, तरुणांना नोकऱ्या मिळवून दिल्या नाहीत तरी चालेल; पण आमच्या लग्नांना, कुटुंबातील अंत्यविधी ...
दहा हजार फुटांवरची ती रात्र. मिट्ट काळोख. पहाटेचे ३ वाजलेले. तडतडणारे पावसाचे थेंब आणि हाडांपर्यंत बोचणारी थंडी. अचानक हाताला ओलसर लागलं. खाड्कन जाग आली. क्षणार्धात परिस्थितीचं भान काळजीचं सावट घेऊन आलं.. ...
चंद्रपूरचे तापमान दिवसेंदिवस वाढतेच आहे. यंदाच्या वर्षात तर जगातले सर्वाधिक उष्ण शहर म्हणूनही त्याची नोंद झाली. येत्या काही वर्षांत जुन्या सर्व नोंदी मोडीत निघतील असाही अंदाज आहे. चंद्रपूर का एवढे तापतेय? काय आहेत त्यामागची कारणे?.. ...
मऱ्हळ खुर्द, मऱ्हळ बुद्रुक आणि सुरेगाव सिन्नर तालुक्यातली ही दुष्काळी गावं. घरादारांना टाळं ठोकून लोक देवभेटीसाठी जेजुरीला जातात. पाच दिवस अख्खी गावं रिकामी. ओस. गायीगुरांचं वैरण-पाणी बघायला, म्हाताऱ्याकोताºयांची काळजी घ्यायला आलेले पाहुणे आणि बंदोबस ...