नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
केरळमध्ये पूरप्रभावित भागात गेल्यावर पहिल्यांदा वाटलं, पुरानं एवढं काही नुकसान झालेलं दिसत नाहीए.मदत घ्यायला येणारी माणसंही चांगली र्शीमंत दिसत होती.चुकीच्या माणसांना मदत दिली जातेय, असं वाटून भ्रमनिरास झाला; पण एका अण्णानं शांतपणे सांगितलं, जरा तुम ...
अहमदनगर जिल्ह्यातील बंडगरवस्ती़ डोंगरावर वसलेलं आणि जेमतेम दीडशे लोकवस्तीचं हे गाव. शाळाही फक्त चौथीपर्यंत. पण इथल्या शाळेत शिकवणा-या विक्रम अडसूळ या शिक्षकाला येत्या शिक्षकदिनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविले जाणार आहे. पाड्यावरच्या या शाळेत त् ...
जैवइंधनावर विमान चालवण्याचा भारतातला पहिला प्रयोग नुकताच यशस्वी झाला. यात इंधन म्हणून जट्रोफा तेलाचा काही प्रमाणात वापर करण्यात आला होता. मात्र जट्रोफा चर्चेची भारतातली ही दुसरी लाट आहे. पहिली लाट आली होती 1990च्या सुमारास. त्याकाळी भारतात खाद्यतेलाच ...
आर. के. स्टुडिओ हा ग्रेट शोमॅन राज कपूरचं केवळ ‘स्मारक’च नव्हे, चित्रपटांच्या सुवर्णयुगाचा तो साक्षीदारही आहे. एकाहून एक सरस सिनेमे इथे तयार झाले. अनेक अभिनेत्यांच्या अभिनयाला कसदार वळसे याच ठिकाणी पडले. पण काळाची पावलं या स्टुडिओला ओळखता आली नाहीत, ...
देशातील सार्वजनिक पाणी यंत्रणा जिथे पोहोचू शकली नाही तिथे कूपनलिकांनी सिंचन करता आले. ही जमेची बाजू असली तरी त्यासाठी पर्यावरण र्हासाची जबर किंमत मोजावी लागत आहे. जलसाठे संपत चालले आहेत. अतिउपश्यामुळे पाण्यासाठी खोल खोल गेल्यावर फ्लोराइड, अर्सेनिक, ...
रस्ते कागदावर बांधले गेले आणि विहिरी चोरीला गेल्या, हे भारताच्या ‘व्यवस्थे’ला नवे नव्हते. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सामान्य नागरिकांसाठी खर्ची पडणा-या सरकारी निधीवर आणि कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर अंकुश निर्माण करणे शक्य झाले आहे. ...
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेतला भ्रष्टाचार सिद्ध होऊनही अमेरिकन जनता मात्र थंड आहे. ट्रम्प यांच्यावर खटला दाखल करता येईल का, महाभियोग चालवता येईल का, याविषयीही माध्यमांमध्ये खल चालू आहे; पण ट्रम्प आणि मुख्य म्हणजे जनता; दोघांनाही त्याचं काही ...
जागोजागी नद्यांवर अतिक्रमण होतं आहे, त्यांचे प्रवाह रोखले गेले आहेत. पाहावं तिकडे रस्ते, रेल्वेलाइन्सचं जाळं, झाडं, जंगलांची कत्तल- विकासा’च्या या वाटेवर आपण नद्यांच्या वाटा बंद केल्या. त्यांना वाहायला जागाच ठेवली नाही. कोंडलेल्या या नद्या कधी ना कध ...
मेंदूतील रसायने बदलल्याने मनातील भावना बदलतात हे जसे खरे, तसेच भावना बदलल्या तर मेंदूतील रसायनेही बदलतात. जाणीवपूर्वक भावना बदलूनही आपल्याला उत्साह, आनंद निर्माण करता येऊ शकतो, हे विज्ञानाने आता सिद्ध केले आहे. ...