आर. के. स्टुडिओ हा ग्रेट शोमॅन राज कपूरचं केवळ ‘स्मारक’च नव्हे, चित्रपटांच्या सुवर्णयुगाचा तो साक्षीदारही आहे. एकाहून एक सरस सिनेमे इथे तयार झाले. अनेक अभिनेत्यांच्या अभिनयाला कसदार वळसे याच ठिकाणी पडले. ...
‘आर. के. स्टुडिओने आपल्या आयुष्यात श्रीमंती अनुभवली तशी नादारीही. राज कपूरसारख्या कलंदर प्रतिभावंताच्या उत्सवी आयुष्याचे ते मुक्तपीठ. पण आता तिथे उरली आहे ती केवळ चार भिंतीची निर्जन, भग्न वास्तू. ...
कर्ता गाडीच्या चालकासारखा असतो. गाडी चालवण्यापासून ते दिशा, रस्ता. सारे काही त्याला ठरवावे लागते. स्वत: निर्णय घ्यावा लागतो. हा निर्णय प्रवाशावर सोडता येत नाही. तरच गाडी निश्चित ठिकाणी पोहोचू शकते. आयुष्याची गाडीही अशीच चालवावी लागते. ...
केरळमध्ये पूरप्रभावित भागात गेल्यावर पहिल्यांदा वाटलं, पुरानं एवढं काही नुकसान झालेलं दिसत नाहीए.मदत घ्यायला येणारी माणसंही चांगली र्शीमंत दिसत होती.चुकीच्या माणसांना मदत दिली जातेय, असं वाटून भ्रमनिरास झाला; पण एका अण्णानं शांतपणे सांगितलं, जरा तुम ...
अहमदनगर जिल्ह्यातील बंडगरवस्ती़ डोंगरावर वसलेलं आणि जेमतेम दीडशे लोकवस्तीचं हे गाव. शाळाही फक्त चौथीपर्यंत. पण इथल्या शाळेत शिकवणा-या विक्रम अडसूळ या शिक्षकाला येत्या शिक्षकदिनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविले जाणार आहे. पाड्यावरच्या या शाळेत त् ...
जैवइंधनावर विमान चालवण्याचा भारतातला पहिला प्रयोग नुकताच यशस्वी झाला. यात इंधन म्हणून जट्रोफा तेलाचा काही प्रमाणात वापर करण्यात आला होता. मात्र जट्रोफा चर्चेची भारतातली ही दुसरी लाट आहे. पहिली लाट आली होती 1990च्या सुमारास. त्याकाळी भारतात खाद्यतेलाच ...
आर. के. स्टुडिओ हा ग्रेट शोमॅन राज कपूरचं केवळ ‘स्मारक’च नव्हे, चित्रपटांच्या सुवर्णयुगाचा तो साक्षीदारही आहे. एकाहून एक सरस सिनेमे इथे तयार झाले. अनेक अभिनेत्यांच्या अभिनयाला कसदार वळसे याच ठिकाणी पडले. पण काळाची पावलं या स्टुडिओला ओळखता आली नाहीत, ...
देशातील सार्वजनिक पाणी यंत्रणा जिथे पोहोचू शकली नाही तिथे कूपनलिकांनी सिंचन करता आले. ही जमेची बाजू असली तरी त्यासाठी पर्यावरण र्हासाची जबर किंमत मोजावी लागत आहे. जलसाठे संपत चालले आहेत. अतिउपश्यामुळे पाण्यासाठी खोल खोल गेल्यावर फ्लोराइड, अर्सेनिक, ...
रस्ते कागदावर बांधले गेले आणि विहिरी चोरीला गेल्या, हे भारताच्या ‘व्यवस्थे’ला नवे नव्हते. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सामान्य नागरिकांसाठी खर्ची पडणा-या सरकारी निधीवर आणि कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीवर अंकुश निर्माण करणे शक्य झाले आहे. ...