निसर्गाच्या कुशीत : निसर्गाच्या अन्नसाखळीतील सर्वोच्च स्थानावर असणारा हा शिकारी पक्षी शेतातील उंदरांवर, उंदरामुळे होणाऱ्या प्लेगसारख्या रोगांवर, पक्ष्यांवर, सापांच्या वाढत्या संख्येवर अंकुश ठेवतो. त्यामुळे या पक्ष्याची नैसर्गिकरीत्या आपल्याला मदत होत ...
मराठवाडा वर्तमान : या मंडळींनी आमच्यावर चोरीचा आळ घेण्याच्या अगोदर जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाची कशी चोरी केली आहे, हे सांगावे. जायकवाडीच्या वर करंजवण, गंगापूर, दारणा, भंडारदरा, ओझरखेड, पालखेड, मुळा, निळवंडे ही धरणे तर बांधलीच; पण तरीह ...
स्टेजवर ब्लँक होण्याचे किस्से वाचताना किंवा आठवताना हसू जरी येत असलं तरी प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी त्या कलाकाराची वाट लागलेली असते. का एखादा कलाकार असा ब्लँक होत असावा किंवा चालू प्रसंगातले सोडून भलतेच संवाद म्हणत असावा. मला वाटतं, एकाग्रता विचलित ह ...
फटाके हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग, सण साजरे करण्यापासून ते आनंद, विजयाचं प्रतीक म्हणून फटाक्यांचं स्थान अनन्यसाधारण; पण त्यातल्या घातक गोष्टींचा विचार करून सर्वोच्च न्यायालयानं त्यावर नियंत्रण आणलं आहे. अर्थात न्यायालयीन लढाईचा किंवा प्रदूषणविर ...
आपल्याकडे चिनी वस्तूंबाबत ‘चले तो चांद तक,नहीं तो रात तक..’ असे म्हटले जाते. पण हाच चीन आपल्या अवकाशात आता कृत्रिम चंद्रच लटकवणार आहे. सध्याच्या चंद्राच्या आठपट प्रकाश हा चंद्र देईल. शिवाय या चंद्राला ना अमावास्या असेल, ना चंद्रकला! पौर्णिमेच्या चंद् ...
अल-जजीरा या वृत्तवाहिनेने केलेल्या ‘स्टिंग’मुळे क्रिकेटविश्व पुन्हा ढवळून निघाले आहे. अनिल मुनावर या फिक्सरसोबत विराट कोहली, रोहित शर्मा यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानेही मोठी चर्चा रंगली. त्यानिमित्त भारतीय क्रिकेट फिक्सिंगची ही झलक.. ...
काही वर्षांपूर्वी जिथे रक्तमांसाचा चिखल झाला होता, त्याच नक्षली जंगलातलं वर्तमान आता बदलू घातलंय. नक्षली भागातली ‘काळ्या पाण्याची शिक्षा’ प्रशासकीय अधिकारी हक्कानं मागून घेताहेत, आदिवासींना धमकावणारे पोलीस त्यांच्यासोबतच काम करू लागलेत, माणसांना घाबर ...
आपल्या प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला, एखादा भयानक अपघात पाहिला, आपण कल्पनाही करू न शकणारा एखादा दुर्दैवी प्रसंग आयुष्यात घडला, तर तो आपल्या मनावर कोरला जातो. त्यामुळे कायम अस्वस्थता जाणवते, भीती वाटते, झोप लागत नाही, चित्रविचित्र स्वप्नं पडतात.. ...
भारतात प्रचलित निवडणूक पद्धतीत ज्याला सर्वाधिक मते, तो उमेदवार विजयी होतो. पण ही पद्धत आदर्श नाही. त्यामुळेच जगभरातल्या शंभरपेक्षा अधिक देशांनी ही पद्धत नाकारून ‘प्रमाणबद्ध प्रतिनिधित्व’ ही नवी पद्धती स्वीकारली आहे. एकपक्षीय हुकूमशाहीचा धोका टाळण्यास ...
आणिबाणी काळाला आज ४२-४३ वर्षाचा अवधी होत आहे. या लढ्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. या लढ्यातील लोकांची त्याग भावना शब्दातीत आहे. यातील जवळपास ७0 टक्के लोक आज हयात नाहीत. जे काही उरलेत त्यापैकी अनेक लोक अंथरुणाला खिळून आहेत. ...