गंगा नदी भारताच्या चिरंतन संस्कृतीचे प्रतीक आहे; पण हीच नदी आज प्रचंड प्रदूषित आहे. गंगा शुद्धिकरणाच्या प्रयत्नांत उलट कॉँक्रीटीकरण वाढले, त्याचबरोबर काही संतांचे प्राणही गेले. गंगेला वाचवणे व तापमानवाढीपासून जीवसृष्टी वाचवणे ही एकच गोष्ट आहे. प्रत्य ...
दसऱ्याला ४० रुपये दराने विकली जाणारी झेंडूची फुले रात्री ३ रुपये किलोनेही घ्यायला कोणी तयार नव्हता. हे पाहून एक संवेदनशील शिक्षक व्यथित झाला आणि सुरू झाली एक अनोखी चळवळ. बळीराजासाठी. त्याला जगवण्यासाठी! ...
सीबीआयचं सध्या काय चाललंय, तेच कळेनासं झालं आहे. सीबीआयच्या दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांना सरकारनं रजेवर पाठवलंय आणि तिसऱ्याच्या हाती कारभार दिलाय; पण तिघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि हे खुद्द पोलीस खातंच सांगतंय ! ...
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकडे सगळ्या साहित्य प्रेमींचे डोळे लागलेले असतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुका महामंडळाने यावर्षापासून बंद केल्या आणि पहिल्याच वर्षी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड अध्यक्षपदासाठी ...
३,२९० शाळांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पत्रं पोहचविण्यात आली. परिपाठात मुलांना हे पत्र वाचून दाखवा, सूचना फलकावर, दर्शनी भागावर पत्र लावा, अशा कोणत्याही सूचना न देता पत्र मुलांपर्यंत पोहचविण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना दिले.सर्वच शाळेत मु ...
‘ययाती’ या वि.स. खांडेकर यांच्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मराठी साहित्याला मिळालेला हा पहिला पुरस्कार. महाभारतातील एका उपाख्यानाच्या कथानकाचा ... ...
ललित : सकाळच्या स्वच्छ गार हवेने घामाच्या थेंबावर हळुवार फुंकर घालून मनालाही गारवा दिला होता. गाडीच्या खिडकीतून कोवळी सूर्यकिरणे नव्या दिवसाची साद घालत होती. ...
प्रासंगिक : कुणी आपणास असे म्हटले की, आपली वैचारिक पातळी उद्ध्वस्त आहे, आपणास वाहतुकीचे कायदे मोडण्याची सवय आहे, आपण संवेदनाशून्य व क्रूर आहात; दूरदृष्टीरहित आहात, बेभरवशाचे आहात, स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षिततेबाबत अजिबात काळजी न करणारे आहात, भावना ...