सुतरकंदी गावात एकदम शांतता, सन्नाटा. एका बाईशी बोलण्याचा प्रयत्न केला तर तिनंच विचारलं, ‘आसमे? बांगालीर?’ - मी म्हटलं, ‘नाही ! मी आसामी नाही, बंगालीही नाही!’ पुढं काही बोलणार तेवढ्यात तीच हसून म्हणाली.. जाऊ द्या, नाहीच कळणार तुम्हाला.. ...
आमची दिवाळी अगदी आगळीवेगळी. दिवाळीची सुरुवात व्हायची तीच तोंड कडू करून ! दिवाळी तशी साधीच; पण या दीपोत्सवात लक्ष्मीची पावले नक्कीच आपल्या तिजोरीकडे वळतील ही भावना प्रत्येकाच्या मनात ठाण मांडून असायची !.. ...
आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात, त्यावेळी आपण आनंदी, उत्साही राहणं आवश्यक असतं. मात्र प्रत्येकवेळी, प्रत्येकाला हे शक्य होईलच असे नाही. त्यासाठी काय कराल? ...
गंगा नदी भारताच्या चिरंतन संस्कृतीचे प्रतीक आहे; पण हीच नदी आज प्रचंड प्रदूषित आहे. गंगा शुद्धिकरणाच्या प्रयत्नांत उलट कॉँक्रीटीकरण वाढले, त्याचबरोबर काही संतांचे प्राणही गेले. गंगेला वाचवणे व तापमानवाढीपासून जीवसृष्टी वाचवणे ही एकच गोष्ट आहे. प्रत्य ...
दसऱ्याला ४० रुपये दराने विकली जाणारी झेंडूची फुले रात्री ३ रुपये किलोनेही घ्यायला कोणी तयार नव्हता. हे पाहून एक संवेदनशील शिक्षक व्यथित झाला आणि सुरू झाली एक अनोखी चळवळ. बळीराजासाठी. त्याला जगवण्यासाठी! ...
सीबीआयचं सध्या काय चाललंय, तेच कळेनासं झालं आहे. सीबीआयच्या दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांना सरकारनं रजेवर पाठवलंय आणि तिसऱ्याच्या हाती कारभार दिलाय; पण तिघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि हे खुद्द पोलीस खातंच सांगतंय ! ...
मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाकडे सगळ्या साहित्य प्रेमींचे डोळे लागलेले असतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुका महामंडळाने यावर्षापासून बंद केल्या आणि पहिल्याच वर्षी डॉ. अरुणा ढेरे यांची निवड अध्यक्षपदासाठी ...
३,२९० शाळांमधील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांपर्यंत पत्रं पोहचविण्यात आली. परिपाठात मुलांना हे पत्र वाचून दाखवा, सूचना फलकावर, दर्शनी भागावर पत्र लावा, अशा कोणत्याही सूचना न देता पत्र मुलांपर्यंत पोहचविण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना दिले.सर्वच शाळेत मु ...
‘ययाती’ या वि.स. खांडेकर यांच्या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मराठी साहित्याला मिळालेला हा पहिला पुरस्कार. महाभारतातील एका उपाख्यानाच्या कथानकाचा ... ...