मराठवाडा वर्तमान : शुगरलॉबीला समांतर टँकरलॉबी मराठवाड्यात पूर्वीपासूनच कार्यरत आहे. तथापि, यावर्षी या टँकरलॉबीचे बळ वाढणार आहे. पाण्याचा व्यापार आतापासूनच जोमात असून बाटलीबंद पाणी, सुटे जार या माध्यमातून या व्यवसायाचे मूल्यवर्धन झालेले आहे. खासगी टँक ...
आपल्या नद्या, आपले पाणी : नांदेड शहरातील सुमारे चार किलोमीटर लांबीच्या गोदावरीपात्राच्या किनाऱ्यावर ब्रह्मपुरी, इदगाहघाट, नवाघाट, रामघाट, उर्वशीघाट, शनिघाट, गोवर्धनघाट असे पायऱ्या बांधलेले अनेक घाट आहेत. फार अतिरिक्त प्रमाणात वाळू उपसा झाल्यामुळे नदी ...
दोन प्रवृत्तीत युद्ध होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने शिष्टाईची सर्वतोपरी शिकस्त केली. परंतु यश आले नाही. शेवटी युद्ध हाच एक पर्याय ठरला. याचा अर्थ हाच की, सख्खा भाऊ जरी अन्याय करीत असेल तरी त्याचा प्रतिकार आपण केलाच पाहिजे. ...
प्रदीप अवचार, रोहित गाडगे, विशाल रंभापुरे व रोहन इंगळे या नावांना खरं तर कुठलीही ओळख नाही. सर्वांचे शिक्षण वेगवेगळे, महाविद्यालयेही वेगवेगळी; पण सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी अन् ध्येयवेडेपणा हेच काय ते साम्य. ...
राम मंदिर उभारण्याकरिता कायदा करा, अशी आरोळी ठोकली गेल्यानंतरही मुस्लीम समाजात कुठलीच प्रतिक्रिया उठलेली नाही. मुस्लीम समाजाने अशीच शांतता राखली आणि हिंदूंमधील कनिष्ठ मध्यमवर्गाने तोंड फिरवले, तर राम मंदिराच्या नावाने डांगोरा पिटणाऱ्यांचा मुखभंग होईल ...
पूर्वी भारतात चित्त्यांची चांगली रेलचेल होती. मानवी अतिक्रमणामुळे चित्त्यांचे अधिवास संपत गेले आणि मग चित्तेही दिसेनासे झाले. १९५२ साली तो नामशेष झाल्याचे जाहीर झाले. चित्त्यांना भारतात परत आणण्याचे प्रयत्न आता सुरू झाले आहेत; पण त्यानिमित्तानं अनेक ...
घुबडाविषयी अनेक गैरसमजुती आहेत. ते अशुभ तर समजले जातेच; पण त्याला भूत-पिशाच्चही मानले जाते. चेटूक किंवा वशीकरण विद्येत घुबडे प्रवीण असतात, अशीही समजूत आहे. त्यामुळे घुबडे झपाट्याने नष्ट होत आहेत. ...
पृथ्वीवरची जागा कमी पडायला लागल्यानंतर मानवी वस्तीसाठी दुसऱ्या ग्रहांचा शोध माणसाने सुरू केला. त्याच प्रयत्नांत एक रहिवासी मंगळावर नुकताच दाखल झालाय. तो आहे नासाचा ‘इन्साइट’ रोव्हर. माणसाचं परग्रहावरचं स्वप्न आता फार दूर नाही ! ...