मुलांच्या समर कॅम्पमध्ये प्रत्येक गटानं पर्यावरणावर नाटक सादर केलं. एका गटाचं नाटक फारच छान झालं. त्यांचं नेपथ्य उत्तम होतं, सादरीकरण, अभिनय छान होता. प्रेक्षकांनीही हे नाटक डोक्यावर घेतलं. पहिला नंबर आपल्याच नाटकाला मिळणार, याबद्दल या गटालाही पक्की ...
१९८६च्या आॅक्टोबर महिन्यात मी एक कृष्णधवल कॅलेंडर बनवीत होतो. त्यात कुमारजींचा एक फोटो मी वापरणार होतो. त्यांचा एक फोटो आणि परवानगीसाठीचे पत्र मी त्यांच्या देवासच्या पत्त्यावर पाठवून दिले. काही दिवसांनी त्यांच्याकडून पाकीट आले. मी त्यांना पाठवलेल्या ...
कोणतीही उपाधी कोणाच्याही मागे उगीचच लावली जात नसल्याच्या काळात केशवराव जेधे यांच्यामागे देशभक्त ही उपाधी लागली ती त्यांनी समर्पितपणे जगलेल्या जीवनामुळेच. पुण्याच्याच नव्हे, तर राज्याच्या राजकारणात एकेकाळी महत्त्वाचे स्थान असलेल्या केशवरावांच्या जयं ...
राजकीय सभा, त्यातली भाषणे आणि नेत्यांची चमकोगिरी तरुणांना भुरळ घालू शकत नाही. राजकारणाबद्दल तरुणांची मते ठाम नाहीत, त्यांचे राजकीय सामाजीकरणही होत नाही, पण भुलथापांना बळी न जाता, 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' अशा दृकश्राव्य माध्यमांवर तरुणांचा विश्वास असल ...
आसामच्याच बरपेटा रोड गावातला कृष्णो दास. कृष्णोचे वडील अमृत दास अलिकडेच गोलपाडाच्या तुरुंगात वारले. कारण?- ते त्यांची ‘लिगसी’ सिध्द करू शकले नाहीत! कृष्णो सांगतो, बाबा को मिलने जाता था तो वो बोलता था मेरे को बाहर निकालो.. निकाला तो कैसे निकाला? हम गर ...
निवडणूक आणि दारू यांचे अतूट नाते आहे. मतदानाच्या दिवशी तर दारूचा पूर येतो. उघडपणे मुक्तहस्ताने दारू वाटली जाते. दारू पाजून, मतदाराचा ‘फ्री चॉईस’, मतदान स्वातंत्र्य जवळपास हिरावून घेतले जाते. - गडचिरोलीतला प्रयोग सध्या चर्चेत आहे. मतदारांनी संकल्प केल ...
बर्कलीमध्ये एकदा मेहमूद भेटला. कोण कुठला, पण त्यानं मनात घर केलं. माझ्या लहानग्या मुलीचा तर तो मित्रच झाला. त्याची फुलं, त्याची जगण्याची उमेद, त्याचा चैतन्याचा झरा.. सगळंच विलक्षण. त्याच्या बाबतीत अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत. मायदेश की परदेश, अ ...