कर्जमाफी, शेतकऱ्यांना विनामूल्य वीज-पाणी, स्वस्त अन्नधान्य आरोग्यसेवा, करसवलती, किमान उत्पन्न ही सगळी आश्वासने ठीक; पण आपण राहातो ती पृथ्वी, अन्न पिकवतो ती जमीन, आपण पितो ते पाणी, श्वास घेतो ती हवा यांचे काय? ...
पूर्वी निवडणुकांच्या जाहीर सभांसाठी लोक नटूनथटून स्वत:हून जायचे. त्यांना गाड्या, घोडे पाठवून आणावे लागत नसे. खाण्यापिण्याची सोय करण्याचीही गरज नसे. बाकी आमिषांचा तर प्रश्नच नव्हता ! पक्ष कोणताही असो, नेत्यांनी सभ्यतेची मर्यादा ओलांडल्याचे दिसत नसे. ए ...
मुलांच्या समर कॅम्पमध्ये प्रत्येक गटानं पर्यावरणावर नाटक सादर केलं. एका गटाचं नाटक फारच छान झालं. त्यांचं नेपथ्य उत्तम होतं, सादरीकरण, अभिनय छान होता. प्रेक्षकांनीही हे नाटक डोक्यावर घेतलं. पहिला नंबर आपल्याच नाटकाला मिळणार, याबद्दल या गटालाही पक्की ...
१९८६च्या आॅक्टोबर महिन्यात मी एक कृष्णधवल कॅलेंडर बनवीत होतो. त्यात कुमारजींचा एक फोटो मी वापरणार होतो. त्यांचा एक फोटो आणि परवानगीसाठीचे पत्र मी त्यांच्या देवासच्या पत्त्यावर पाठवून दिले. काही दिवसांनी त्यांच्याकडून पाकीट आले. मी त्यांना पाठवलेल्या ...
कोणतीही उपाधी कोणाच्याही मागे उगीचच लावली जात नसल्याच्या काळात केशवराव जेधे यांच्यामागे देशभक्त ही उपाधी लागली ती त्यांनी समर्पितपणे जगलेल्या जीवनामुळेच. पुण्याच्याच नव्हे, तर राज्याच्या राजकारणात एकेकाळी महत्त्वाचे स्थान असलेल्या केशवरावांच्या जयं ...
राजकीय सभा, त्यातली भाषणे आणि नेत्यांची चमकोगिरी तरुणांना भुरळ घालू शकत नाही. राजकारणाबद्दल तरुणांची मते ठाम नाहीत, त्यांचे राजकीय सामाजीकरणही होत नाही, पण भुलथापांना बळी न जाता, 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' अशा दृकश्राव्य माध्यमांवर तरुणांचा विश्वास असल ...