शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

मराठवाड्यात यंदा चांगला पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 4:51 AM

जलयुक्त शिवारची झालेली कामे आणि समाधानकारक पावसामुळे मराठवाड्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी रेल्वेने पाणी आणाव्या लागणाऱ्या लातुरात अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही.

औरंगाबाद : जलयुक्त शिवारची झालेली कामे आणि समाधानकारक पावसामुळे मराठवाड्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी रेल्वेने पाणी आणाव्या लागणाऱ्या लातुरात अद्याप एकही टँकर सुरू झालेला नाही.औरंगाबादकरांची भिस्त जायकवाडीवरच राहणार आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांत कमी पाऊस झाल्यामुळे टंचाईसदृश स्थिती आहे. १५१ गावांमध्ये १८६ टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरू असून, १७९ विहिरी जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. जिल्ह्यात पावसाळा सुरू होईपर्यंत किमान ५०० टँकर लागण्याचा अंदाज आहे. जायकवाडीमध्ये ७५ टक्के पाणीसाठा आहे. १४ मध्यम प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी साठा आहे. ६९ लघु प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे.हिंगोली जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्याने अनेक गावांत पाणी टंचाईची ओरड सुरू झाली आहे. नांदेड जिल्ह्यात टंचाईच्या झळांना प्रारंभ झाला आहे. १०६ प्रकल्पांमध्ये केवळ ३०़८४ टक्के उपयुक्त जलसाठा आहे. जालन्यात १५ गावांना १८ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. बीड जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्रकल्पांमध्ये मार्चच्या दुसºया आठवड्यापर्यंत ५० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात २१९ प्रकल्पांत ३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे़ परभणीसह नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याची तहान भागविणाºया येलदरी प्रकल्पात केवळ ४़४१ टक्के पाणी उपलब्ध आहे़>लातुरात अद्याप एकाही टँकरचा प्रस्ताव नाहीलातूर जिल्ह्यात ८ मध्यम प्रकल्प असून त्यात सध्या ३८ टक्के जलसाठा आहे़ गेल्या वर्षी रेल्वेने पाणी आणाव्या लागणाºया जिल्ह्यात आतापर्यंत टँकरचा एकही प्रस्ताव नाही. आठ मध्यम प्रकल्पांत ३८.८ टक्के जलसाठा आहे.

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूक