शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

पंचनामे अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; विजय वडेट्टीवारांची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2020 2:28 PM

विजय वडेट्टीवारांचा लातूर दौरा; नुकसानीची पाहणी करुन ऐकून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा

जळकोट (जि. लातूर): लातूर जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिले.जळकोट येथील नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्यानंतर वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जळकोट तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, जि.प.चे गटनेते संतोष तिडके, अभय साळुंके, बाजार समितीचे संचालक बाबुराव जाधव, सत्यवान पाटील दळवे, मारुती पांडे, गजानन दळवे, बालाजी ठाकूर, प्रा. शाम डावळे, दस्तगीर शेख, नगरसेवक महेश शेट्टे, संग्राम नामवाड, सरपंच मंगेश गोरे, मुखेडचे माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उपसभापती सुभाष पाटील, चेअरमन अशोक डांगे, शंकर शेट्टी उपस्थित होते.मंत्री वडेट्टीवार म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने आम्ही पाहणी दौरे करत आहोत. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. शासनाच्या कॅबिनेटमध्ये नुकसानीची परिस्थिती सादर करुन जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करू.शासन शेतकऱ्यांच्या पाठिशीप्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी तालुक्यातील नुकसानीचा आढावा सादर केला. राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती खूप बिकट असून पीकविमा कंपनी, राज्य शासनाच्या वतीने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आम्ही मदत करू. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार