शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

मराठवाड्याची ५२५ कोटींची मदत देणार कुठे-कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 06:41 IST

पहिल्या टप्प्यातील दुष्काळनिधी; नियोजनाचा अभाव; निवडणुकीनंतर दुसरा हप्ता

औरंगाबाद : मराठवाड्यात कमी पावसाअभावी यंदाचा खरीप हंगाम वाया गेला असून, विभागात प्रचंड दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शासनाने २,५६४ कोटी ९१ लाख रुपयांची एकूण तरतूद बाधित शेतकऱ्यांसाठी केली आहे. त्यातून ५२५ कोटी रुपयांचा पहिला टप्पा मिळणार आहे. या मदतीचे वाटप कशी व कुठे करायची याचे नियोजन नसल्यामुळे त्याचे वितरित कसे करणार हा प्रश्न आहे.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत दुष्काळ मदत निधी अडकला तर आचारसंहितेनंतरच दुसरा हप्ता येण्याचा मार्ग मोकळा होण्याचे प्रशासकीय संकेत आहेत.ही मदत थेट शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून, यातून बँकेने कुठलीही वसुली करू नये, असे २५ जानेवारीच्या शासन अध्यादेशात म्हटले आहे. शेती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना दोन हप्त्यात मदत करण्यात यावी. प्रथम हप्ता ६ हजार ८०० रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे ५० टक्के म्हणजेच ३४०० रुपये प्रतिहेक्टर रक्कम शेती पिकांच्या नुकसानीच्या अनुषंगाने प्रथम देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बीडमध्ये १२६ कोटी तर औरंगाबादमध्ये १११ कोटी रुपयांचे वाटप करावे लागणार आहेत. त्याखालोखाल जालन्यात ९७ कोटींचे वाटप होईल.जवळपास सर्व बाधित शेतकºयांपर्यंत ही मदत पोहोचेल. मंडळनिहाय, गावनिहाय कामांचा आढावा घेऊन मदत निधी वाटप होईल. निधी वाटपाला विलंब होऊ नये, अशा सूचना विभागीय पातळीवर दिल्याचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले.लातूर, नांदेडला सर्वात कमी निधीमराठवाड्यात लातूर, नांदेडला सर्वाधिक कमी निधी मिळाला आहे. लातूरसाठी ६ कोटी ६३ लाख रुपये मंजूर झाले असून, ३ कोटी ३१ लाख पहिल्या टप्प्यात मिळणार आहेत.नांदेड जिल्ह्यासाठीही ५१.५१ कोटी मंजूर झाले असून, त्याचा पहिला टप्पा २५.७५ कोटींचा राहणार आहे.लातूर जिल्ह्यात खरिपाचे शेकडो कोटींचे नुकसान झाले असताना केवळ ६ कोटी रुपये मदत शासनाकडून जाहीर झाली. ही बाब दुजाभाव करणारी असल्याचे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे म्हणाले.

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडा