शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला प्रवाशांची प्रतीक्षा

By admin | Updated: May 2, 2015 01:46 IST

ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीला सध्या प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागत आहे. शालेय सुट्यांचा मौसम असतानाही एसटीचे

मुंबई : ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटीला सध्या प्रवाशांची प्रतीक्षा करावी लागत आहे. शालेय सुट्यांचा मौसम असतानाही एसटीचे भारमान अजूनही घटलेलेच आहे. त्यामुळे एसटी महामंडळच सध्या ‘वेटिंग’वर आहे.एसटी महामंडळाच्या जवळपास १७ हजार बसेस असून, यातून दरवर्षी ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. सुटीच्या हंगामात तर एसटीच्या गाड्या भरभरून वाहत असतात. यंदा मात्र गर्दीच्या हंगामातही एसटीला प्रवाशांची प्रतीक्षाच करावी लागत आहे. एसटी महामंडळाकडून उन्हाळी हंगामासाठी १ एप्रिलपासून ६८६ जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी एसटीकडून ६१४ बसचे नियोजन करण्यात आले होते. मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर प्रदेशातून या जादा बसेस सोडण्यात येत आहेत. असे असूनही एसटीचे भारमान वाढलेले नाही. २१ ते ३0 एप्रिलदरम्यान एसटीचे भारमान हे ५८ टक्के आहे, तर २१ एप्रिलपूर्वी हेच भारमान ५४ टक्क्यांपर्यंत होते. मागील वर्षीच्या २१ एप्रिल ते ३0 एप्रिलदरम्यान एसटीचे भारमान हे ६0 टक्के होते. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा परिसरात पडलेल्या दुष्काळामुळे एसटीला या भागात प्रवासी मिळविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. दुष्काळामुळे येथील नागरिकांनी अन्य ठिकाणी न जाता आपल्याच भागात राहणे पसंत केले आहे. तसेच खासगी बससेवांचे असलेले कमी भाडे यामुळेही एसटीकडे न जाता प्रवाशांनी खासगी बसचा आधार घेतल्यानेही भारमान न वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)