शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विदर्भाची होरपळ आणखी १५ दिवस राहणार कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 01:21 IST

उष्माघाताने राज्यात दोन ज्येष्ठ नागरिकांचा बळी गेला. त्यातील एकजण विदर्भातील पांढरकवडा येथील आहेत.

पुणे : सूर्य आग ओकत असल्याने विदर्भाची होणारी होरपळ आणखी दोन आठवडे तरी कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी वर्तविला आहे. उष्माघाताने राज्यात दोन ज्येष्ठ नागरिकांचा बळी गेला. त्यातील एकजण विदर्भातील पांढरकवडा येथील आहेत.हवामान विभागाने पुढील दोन आठवड्याचा अंदाज जाहीर केला असून, त्यानुसार विदर्भातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आणखी दोन आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे़ विदर्भाबरोबरच ओडिशा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, तमिळनाडुतील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़विदर्भापाठोपाठ मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८़५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण असून येत्या १८ अथवा १९ मेपर्यंत मान्सून अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे़उष्माघाताचे दोन बळीयवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील उत्तरवार ले-आऊटमध्ये तुकाराम शंकर गेडाम या ज्येष्ठ नागरिकाचा उष्माघाताने मृत्यू झाला. गेडाम हे दुपारी बँकेच्या कामासाठी घरून पायी जात असतानाभोवळ येऊन पडले. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनीत्यांना पाणी पाजले. परंतु काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील खाम जळगाव शिवारात देवराव किसन लाटे (६२) या शेतकºयाचा मृत्यू झाला. कपाशीच्या शेतात मृतदेह आढळला.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात