शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

विदर्भाची होरपळ आणखी १५ दिवस राहणार कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 01:21 IST

उष्माघाताने राज्यात दोन ज्येष्ठ नागरिकांचा बळी गेला. त्यातील एकजण विदर्भातील पांढरकवडा येथील आहेत.

पुणे : सूर्य आग ओकत असल्याने विदर्भाची होणारी होरपळ आणखी दोन आठवडे तरी कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारी वर्तविला आहे. उष्माघाताने राज्यात दोन ज्येष्ठ नागरिकांचा बळी गेला. त्यातील एकजण विदर्भातील पांढरकवडा येथील आहेत.हवामान विभागाने पुढील दोन आठवड्याचा अंदाज जाहीर केला असून, त्यानुसार विदर्भातील तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट आणखी दोन आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे़ विदर्भाबरोबरच ओडिशा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टीचा भाग, तमिळनाडुतील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़विदर्भापाठोपाठ मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४६ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८़५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे़अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण असून येत्या १८ अथवा १९ मेपर्यंत मान्सून अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे़उष्माघाताचे दोन बळीयवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील उत्तरवार ले-आऊटमध्ये तुकाराम शंकर गेडाम या ज्येष्ठ नागरिकाचा उष्माघाताने मृत्यू झाला. गेडाम हे दुपारी बँकेच्या कामासाठी घरून पायी जात असतानाभोवळ येऊन पडले. रस्त्याने जाणाऱ्या लोकांनीत्यांना पाणी पाजले. परंतु काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील खाम जळगाव शिवारात देवराव किसन लाटे (६२) या शेतकºयाचा मृत्यू झाला. कपाशीच्या शेतात मृतदेह आढळला.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात