शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
2
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
3
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
4
हाकेंचा बीपी वाढला; लेखी आश्वासन शिवाय उपचार नाही - लक्ष्मण हाके 
5
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
6
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
7
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
8
"...तर चंद्राबाबू नायडूंना पाठिंबा देऊ"; लोकसभा अध्यक्षपदाबाबत संजय राऊतांचे विधान
9
'चंदू चॅम्पियन'मध्ये पोलिस इन्स्पेक्टरच्या भुमिकेत श्रेयस तळपदे, कार्तिक आर्यनचं कौतुक करत म्हणाला...
10
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
12
सारांश : विकासाचे मार्ग आता प्रशस्त होण्याची अपेक्षा!
13
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
14
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
15
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
16
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
17
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
18
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
19
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
20
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत

मद्यनिर्मितीसाठी २०० कोटी लिटर पाण्याचा वापर

By admin | Published: May 14, 2016 3:01 AM

मद्य व बीअरनिर्मिती करणाऱ्या दहा कारखान्यांनी २०१५-१६ आर्थिक वर्षात तब्बल २०० कोटी लिटर पाणी वापरल्याचे स्पष्ट झाल.

संजय देशपांडे, औरंगाबादमद्य व बीअरनिर्मिती करणाऱ्या दहा कारखान्यांनी २०१५-१६ आर्थिक वर्षात तब्बल २०० कोटी लिटर पाणी वापरल्याचे स्पष्ट झाल. बीअरच्या सहा कारखान्यांनी ३१ कोटी ७ लाख १,७८१ लिटर, तर विदेशी मद्य तयार करणाऱ्या चार कारखान्यांनी ७ कोटी ६३ लाख १६,६१९ लिटर उत्पादन घेतले. २०१४-१५ वर्षाच्या तुलनेत बीअरनिर्मितीत तीन टक्के, तर विदेशी मद्यनिर्मितीत नऊ टक्के वाढ झाली.औरंगाबादेतील बीअर व मद्यनिर्मिती उद्योगांना अवघ्या १६ रुपयांत एक हजार लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा होतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) या क्षेत्रातील १२ उद्योगांना दररोज ४० लाख लिटर पाणी पुरवले जात होते. ‘लोकमत’ने ७ व ८ एप्रिलच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करून याकडे लक्ष वेधले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिकाही दाखल झालेल्या. मद्यनिर्मिती कंपन्यांच्या पाण्यात ६० टक्के, तर इतर उद्योगांच्या पाण्यात २५ टक्के कपात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परिणामी उत्पादन ६० टक्क्यांनी घटले आहे. अशी झाली वाढ२०१४-१५ यावर्षी ६ कोटी ९९ लाख ६८,३४० लिटर विदेशी मद्य तयार झाले. २०१५-१६ मध्ये ७ कोटी ७३ लाख १६,६१६ लिटर मद्य तयार झाले. उत्पादनात ९ टक्के वाढ झाली. २०१४-१५ यावर्षी ३० कोटी १६ लाख ५२,१५७ लिटर बीअर तयार झाली.२०१५-१६ यावर्षी ३१ कोटी ७ लाख १,७८१ लिटरची निर्मिती झाली. उत्पादनातील वाढ ३ टक्के आहे.२०१४-१५ यावर्षात राज्य सरकारला ३,१५५ कोटी रुपयांचा, तर २०१५-१६ यावर्षी ३,५४८ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.