शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

उल्हासनगर काँग्रेसकडून केंद्र सरकार विरोधात पाळला काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 5:08 PM

केंद्रातील भाजप सरकार विरोधात शहर काँग्रेसने काळा दिवस पाळून आंदोलन केले. यावेळी भाजप केंद्र शासनाच्या सत्ताकाळातील सात पुतळे उभारून देश अधोगतीकडे गेल्याचे सांगून घोषणाबाजी केली. 

सदानंद नाईक उल्हासनगर : केंद्रातील भाजप सरकार विरोधात शहर काँग्रेसने काळा दिवस पाळून आंदोलन केले. यावेळी भाजप केंद्र शासनाच्या सत्ताकाळातील सात पुतळे उभारून देश अधोगतीकडे गेल्याचे सांगून घोषणाबाजी केली. 

केंद्रातील भाजप सरकारला सत्तेत येऊन आज सात वर्ष झाले असून भाजप सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरल्याचा आरोप शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केला. केंद्र सरकारच्या निषेर्धात प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने रविवार हा काळा दिवस पाळला.

कॅम्प नं-५ येथील कुर्ला कँम्प चौकात सात वर्षाच्या सत्ता काळातील सात पुतळे बनवून आंदोलण करण्यात आले. आंदोलनात प्रभाग समिती क्रं-४ च्या सभापती अंजली साळवे, किशोर धडके, शंकर आहुजा, सुनिल बहरानी, सुजाता शास्त्री, महेश मिरानी, दिपक सोनोने, रोहीत ओव्हाळ, मनोहर मनूजा, अनिल सिन्हा, नारायण गेमनानी, मनिषा महांकाळे, विजया गाढे, ज्योती लबाना, पुष्पा शिंदे, सुधा जोगळेकर, सुरज वसिटा, विशाल सोनवणे, पवन मिरानी आदी पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्रातील भाजप सरकार निषेध करून घोषणाबाजी केली.

टॅग्स :congressकाँग्रेस