शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे सर्व विद्यापीठांना बंधनकारक : डॉ. भूषण पटवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 20:09 IST

युजीसीने संभ्रम निर्माण केला नाही तर स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देयुजीसीने दिलेल्या नवीन सुचनांमुळे गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा

पुणे: विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी )अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत कोणताही संभ्रम निर्माण केला नाही तर स्पष्ट सूचना दिल्या आहेत.परीक्षा कशा व कोणत्या पद्धतीने घ्याव्यात याबाबतचे नियम ठरविण्याचे अधिकार विद्यापीठांना आहे.विद्यापीठांना यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठांनी परीक्षा घ्याव्यात, असे यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

 अंतिम वर्षाच्या परीक्षेला याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या सुधारित सूचनांमुळे गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे. तसेच युजीसीच्या निर्णयाला राजकीय रंग दिला जात असून काही विद्यार्थी संघटनांनी यूजीसीने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे.

 डॉ.पटवर्धन म्हणाले, यूजीसीने कोणताही संभ्रम निर्माण केला नसून २९ एप्रिल रोजी जे सांगितले होते.तेच ६ जुलै रोजी पुन्हा एकदा सांगितले आहे.केवळ जुलै ऐवजी सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याबद्दल नमूद केले आहे.परीक्षा न देता पदव्या दिल्या तर चुकीचा पायंडा पडेल व शैक्षणिक दृष्ट्या हे योग्य होणार नाही. 

 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीuniversityविद्यापीठcollegeमहाविद्यालयCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार