शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे सर्व विद्यापीठांना बंधनकारक : डॉ. भूषण पटवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 20:09 IST

युजीसीने संभ्रम निर्माण केला नाही तर स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देयुजीसीने दिलेल्या नवीन सुचनांमुळे गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा

पुणे: विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी )अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत कोणताही संभ्रम निर्माण केला नाही तर स्पष्ट सूचना दिल्या आहेत.परीक्षा कशा व कोणत्या पद्धतीने घ्याव्यात याबाबतचे नियम ठरविण्याचे अधिकार विद्यापीठांना आहे.विद्यापीठांना यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठांनी परीक्षा घ्याव्यात, असे यूजीसीचे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

 अंतिम वर्षाच्या परीक्षेला याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या सुधारित सूचनांमुळे गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे. तसेच युजीसीच्या निर्णयाला राजकीय रंग दिला जात असून काही विद्यार्थी संघटनांनी यूजीसीने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी केली आहे.

 डॉ.पटवर्धन म्हणाले, यूजीसीने कोणताही संभ्रम निर्माण केला नसून २९ एप्रिल रोजी जे सांगितले होते.तेच ६ जुलै रोजी पुन्हा एकदा सांगितले आहे.केवळ जुलै ऐवजी सप्टेंबर महिन्यात परीक्षा घेण्याबद्दल नमूद केले आहे.परीक्षा न देता पदव्या दिल्या तर चुकीचा पायंडा पडेल व शैक्षणिक दृष्ट्या हे योग्य होणार नाही. 

 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीuniversityविद्यापीठcollegeमहाविद्यालयCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकार